एक्स्प्लोर
Bacchu Kadu : शेतकऱ्यांनी जीवन संपवण्यापेक्षा आमदाराला कापा; बच्चू कडू आक्रमक
प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा,' असे संतप्त विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळा अशा रंगांमध्ये विभागून त्यांच्यात फूट पाडल्याचा आरोपही कडूंनी केला. शरद जोशी (Sharad Joshi), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या (Dr. Babasaheb Ambedkar) मोठ्या नेत्यांना जनतेने निवडणुकीत पाडले, कारण ते जातीच्या राजकारणात बसले नाहीत, असेही ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, तर देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















