एक्स्प्लोर
TOP 50 Superfast News : 31 OCT 2025 : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra Politics : ABP Majha
शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) आणि मुंबईतील पवई ओलीस नाट्य (Pawai Hostage Crisis) या दोन प्रमुख घटनांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांसारख्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 'शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तर, सरकारने ३० जून २०२६ पर्यंतची मुदत देऊन फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दुसरीकडे, पवईत १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या आरोपीचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणामागे 'A Thursday' या सिनेमाची प्रेरणा असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचबरोबर, बनावट मतदारयाद्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे उद्या मोर्चा काढणार आहेत.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















