एक्स्प्लोर
Manoj Jarange on Kunbi Record : ...तर 40व्या दिवशी सरकारला सोडणार नाही! मनोज जरांगेंचा इशारा
राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसाची मुदत संपल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. मराठा आरक्षणासाठी ५ हजार कुणबी नोंदी पुरेशा आहेत, त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगेंनी केलीय. १४ ऑक्टोबरला राज्य सरकारला दिलेल्या ४० दिवसांच्या मुदतील ३० दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर मराठा समाजाकडून संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
जालना
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला, दानवे-लोणीकर एकत्र
Ajit Pawar Jalna : नगरसेवक पदाच्या उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजितदादा संतापले..
Raosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA
Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही
आणखी पाहा























