एक्स्प्लोर
Advertisement
Delhi : राज्यसभा प्रकरणावरुन Rahul Gandhi आणि Sanjay Raut यांचा Modi सरकारवर घणाघात : ABP Majha
राज्यसभेत काल झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आणि मार्शल प्रकरणानंतर आज विरोधीपक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसले. कालच्या गोंधळाचा निषेध करत आज विरोधीपक्षांनी संसद भवनापासून विजय चौकापर्यंत पायी मोर्चा काढला. १५ विरोधीपक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झालेले होते. या मोर्चानंतर विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.. काल राज्यसभेतल्या गोंधळादरम्यान काही मार्शल्सनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना मारहाण केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement