एक्स्प्लोर
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Jaya Kishori on Mahakumbh : डुबकी घेतल्याने तुमची सर्व पापे धुतली जात नाहीत. डुबकी घेतल्याने चुकून किंवा नकळत झालेली पापे धुऊन जातात. विचारपूर्वक केलेली कृत्ये धुऊन जात नाहीत, असे त्यांनी सांगितले.
Jaya Kishori on Mahakumbh
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
ट्रेंडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion































