एक्स्प्लोर
Odisha Train Accident घटनास्थळी ढिगारा हटवण्याचं काम सुरु, उद्यापर्यंत मार्ग मोकळा करण्याचं टार्गेट
बालासोरमधील रेल्वे अपघातानंतर आता सर्वात मोठं आवाहन आहे ते दुरुस्तीचं. घटनास्थळी तब्बल एक हजार कामगार ढिगारा उपसण्याचं, आणिन रुळ दुरुस्तीचं काम करतायेत. कारण जुने रुळ हटवणं, नवे स्लिपर्स आणि रुळ बसवणं, विद्युत यंत्रणेची कामं.. हे सगळं काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्यापर्यंत हा मार्ग खुला करण्याचं टार्गेट रेल्वेनं ठेवलं आहे. कारण या अपघातामुळे ९० ट्रेन रद्द कराव्या लागल्या आहेत, तर ४६ ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. दरम्यान, एकूण १ हजार १७५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी ७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ३८२ जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement