एक्स्प्लोर
Advertisement
Imtiyaz Jaleel : मुलींच्या विवाहाचं वय बदलण्यावरून खासदार इम्तियाज जलील यांचा सरकारवर हल्ला
मुलींच्या विवाहाचं वय 21 वर्षे करण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय. 18 वर्षे झाल्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, व्यवसायासाठी करार करु शकतो तर विवाह का करु शकत नाही, असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. बालविवाह कायद्यानं नव्हे तर शिक्षणानं कमी झाले. शिक्षणामुळे मुलींच्या विचाराची क्षमता वाढली असंही जलील यांनी म्हटलं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याबद्दलचं विधेयक आणलं जात असल्याचा आरोप जलीलांनी केलाय.
भारत
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
VIDEO | शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी, परवानगी नसूनही संघटनांनी काढला मोर्चा
Brijbhushan Singh : ब्रिजभुषण सिंह यांनी पुन्हा कुस्तीपटूंबाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Telangana Rain : तेलंगणामध्ये पावसाचा कहर; 29 जणांचा जीव गेला,रेवंथ रेड्डींनी बोलावली आढावा बैठक
Kidnapper Emotional Jaypur : 14 महिने सांभाळले, पोलिसांकडे सोपवले, किडनॅपर अन् चिमुकला हमसून रडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion