एक्स्प्लोर
Farmers Marriage Story | कोरोनाच्या काळात शेतकरी पोरालाच मुलींची पसंती! वावर हाय तर पावर हाय!
पूर्वी वधूपिता आणि नातेवाईक मुलींसाठी नोकरीवाले, खाजगी कपंनी, व्यावसायिक याकडे नाते जोडण्याकडे कल होता मात्र कोरोना आला आणि परिस्थिती बदलली, मुबंई, पुणे, नागपूर, मेट्रो शहरात राहणारे तरुण गेल्या सात महिन्यापासून गावात आले व हातचे काम देखील गेले त्यामुळे आता मुलीचे वडील आता पुन्हा एकदा शेतकरी मुलगा मुलाच्या शोधात आहेत. कोरोना आला आणि शेतकऱ्यांच्या मुलाला चांगली स्थळे येऊ लागली आहेत. म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे. कारण कोरोनामध्ये अनेकांनी नोकऱ्या गमावल्याने आता शेतकऱ्यांचा विश्वास हा फक्त शेतकऱ्यांवरच राहिला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
क्राईम
महाराष्ट्र



















