एक्स्प्लोर
Advertisement
नवी मुंबई : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर 25 टक्क्यांनी वाढले
भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं मुंबईमध्ये भाज्यांच्या दरात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. सततच्या पावसाने भाजीपाला पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ही वाढ जास्त होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतल्या भाजीपाल्याच्या दरांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion