एक्स्प्लोर
Advertisement
नंदुरबार : राज्यात उष्णतेची लाट, नंदुरबारचा पारा 43.2 अंशांवर
राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक भागात दिसू लागला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.
महाराष्ट्र
चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल
Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका
Central Railway Update : मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने
Karjat Kasara local Update : कर्जत, कसारा या मार्गावर जाणाऱ्या लोकल दीड तास उशिराने
Mumbai School Update : मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion