एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई: एलटीटी ते चेंबूर दरम्यानचा पादचारी पूल पाडला
अंधेरी आणि एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर उशिराचं का होईना पण प्रशासनाला शहाणपण सूचलंय...पावसाळ्यात खबरदारीसाठी वसई आणि एलटीटी-चेंबूर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.
वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल डागदुजीसाठी बंद करण्यात आलाय.
38 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आल्यानं तो जीर्ण झाला होता. त्यामुळे वाहतुकीसाठीही तो धोकादायक झाला होता. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तात्काळ या पुलाची डागदुजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चेंबूरला जोडणारा पादचारी पूल पाडण्यात आला.
गेले अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता, अखेर आज हा पूल रेल्वेनं पाडला.
वसई पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल डागदुजीसाठी बंद करण्यात आलाय.
38 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आल्यानं तो जीर्ण झाला होता. त्यामुळे वाहतुकीसाठीही तो धोकादायक झाला होता. मात्र अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं तात्काळ या पुलाची डागदुजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चेंबूरला जोडणारा पादचारी पूल पाडण्यात आला.
गेले अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद होता, अखेर आज हा पूल रेल्वेनं पाडला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion