एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मराठा आरक्षणाबद्दल कामाची गती वाढवा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहे. वर्षभर प्रलंबित असलेल्या मुद्यावर आणखी किती वेळ लागणार? असा सवालही हायकोर्टानं विचारला होता. ३१ जुलैपर्यंत माहीती गोळा करण्याचं काम पूर्ण करणार अशी ग्वाही त्यावर राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion