एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : शहरात केवळ पाच टक्केच कचरा असल्याचा पालकमंत्री दीपक सावंत यांचा दावा
औरंगाबाद शहरात केवळ ५ टक्केच कचरा असल्याचा अजब दावा औरंगाबादचे पालकमंत्री दिपक सावंत यांनी केला आहे. शहर कचऱ्यात असताना तब्बल महिनाभरापासून शहराकडे न फिरकलेल्या पालकमंतत्र्यांनी अखेर शहरात हजेरी लावली. कचराप्रश्नी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला. औरंगाबादचे रस्ते कचऱ्याने माखलेले असताना पालकमंत्र्यांनी असा दावा केल्यानं शहरवासीय चकीत झाले आहेत. यापुढे शहरात कचरा जाळताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही सावंत यांनी दिला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
पुणे
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement