एक्स्प्लोर
औरंगाबाद : शहरात केवळ पाच टक्केच कचरा असल्याचा पालकमंत्री दीपक सावंत यांचा दावा
औरंगाबाद शहरात केवळ ५ टक्केच कचरा असल्याचा अजब दावा औरंगाबादचे पालकमंत्री दिपक सावंत यांनी केला आहे. शहर कचऱ्यात असताना तब्बल महिनाभरापासून शहराकडे न फिरकलेल्या पालकमंतत्र्यांनी अखेर शहरात हजेरी लावली. कचराप्रश्नी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला. औरंगाबादचे रस्ते कचऱ्याने माखलेले असताना पालकमंत्र्यांनी असा दावा केल्यानं शहरवासीय चकीत झाले आहेत. यापुढे शहरात कचरा जाळताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही सावंत यांनी दिला.
बातम्या
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
आणखी पाहा























