एक्स्प्लोर
Advertisement
अहमदनगर | निळवंडे धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणही आता ओव्हरफ्लो झाले आहे. 8300 टी.एम.सी. पाणीसाठा असलेल्या निळवंडे धरणाचा साठा 85 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धऱण भरल्याचं जाहिर करण्यात आलं आहे. सध्या निळवंडे धरणाच्या गेटमधून साडेसात हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement