एक्स्प्लोर
अहमदनगर | निळवंडे धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणही आता ओव्हरफ्लो झाले आहे. 8300 टी.एम.सी. पाणीसाठा असलेल्या निळवंडे धरणाचा साठा 85 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या धऱण भरल्याचं जाहिर करण्यात आलं आहे. सध्या निळवंडे धरणाच्या गेटमधून साडेसात हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.
दरम्यान, निळवंडे आणि भंडारदरा हि दोन्ही धरणं भरल्यानं लाभक्षेत्रातील शेतकरी सध्या चांगलाचं सुखावला आहे.
बातम्या
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE
आणखी पाहा




















