एक्स्प्लोर
Farmers Protest: 'मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ पंचांग बघून ठरणार का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपुरात (Nagpur) पुकारलेल्या 'महाएल्गार' आंदोलनामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. 'पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ काय? तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहात का?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने, कर्जमाफीसाठी दिवाळीनंतर आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही नागपुरात धाव घेऊन पाठिंबा जाहीर केला. राजू शेट्टी, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते कडूंच्या आंदोलनात सामील झाले आहेत. कडूंच्या या आंदोलनामुळे कर्जमाफीचा मुद्दा महाविकास आघाडीच्या हातून निसटला असून, सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचे सर्वाधिक श्रेय बच्चू कडूंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report

Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Advertisement
Advertisement




























