एक्स्प्लोर

Nokia G42 5G : सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप

Nokia G42 5G Launched : नोकियाने भारतात स्वस्त 5G फोन लाँच केला आहे. या स्मार्ट फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि Snapdragon 480 Plus चिपसेट देण्यात आला आहे.

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने नुकताच भारतात स्वस्त 5G फोन (Cheap 5G phones in India) लाँच केला आहे. नोकियाने भारतीय बाजार दमदार फिचर्ससह दमदार  नोकिया जी42 फायजी (Nokia G42 5G) फोन आणला आहे. 15 सप्टेंबरपासून या फोनची ऑनलाईन विक्री सुरु होईल. अ‍ॅमझॉन (Amazon) वर 15 सप्टेंबर रोजी  दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. नोकिया कंपनीने दमदार 5जी स्मार्टफोनसह पुन्हा एकदा भारतीय बाजारात एन्ट्री घेतली आहे.

भारतात स्वस्त 5G फोन लाँच

Nokia G42 5G या (Nokia G42 5G Launched) स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. Nokia G42 5G मध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 90Hz डिस्प्ले देण्यात आलेला आहे. Nokia G42 5G हा फोन सिंगल स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. 6GB रॅम आणि 128GB व्हेरियंटची किंमत 12,599 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 11GB पर्यंत रॅमचा पर्याय आहे.

Nokia G42 5G मधील स्पेक्स

Nokia G42 5G हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये राखाडी, गुलाबी आणि जांभळा रंग आहेत. मोबाईल फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP सेकेंडरी कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी तुम्हाला गोरिला ग्लास 3 चे देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन Snapdragon 480+ SoC आणि Android 13 सह येतो. Nokia G42 5G मध्ये कंपनी तुम्हाला 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देत आहे. फोनमध्ये 20 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget