एक्स्प्लोर

Nirmala Sitharaman : AI मुळे वाढणार बेरोजगारीचे प्रमाण? निर्मला सीतारामन म्हणतात...

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढत्या एआयमुळे बरोजगारीचे प्रमाण वाढणार असल्याची चिंता व्यक्त केलीये.

मुंबई : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election ) बिगुल वाजणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा देशाचा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखती दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देखील भाष्य केलं आहे. 

सध्या देशात तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींवर मात केली जातेय. तसेच नवीन आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे  पुढील काही काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या देखील संकटात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं हे सविस्तर जाणून घेऊयात. 

AI मुळे नोकऱ्या जाणार?

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, एआयला देखील माणसांची गरज आहे. एआय आपलं काम नाही करु शकत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एआयमुळे भविष्यात होणाऱ्या बेरोजगारीच्या शक्यतेवर भाष्य करताना काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं देखील म्हटलं. तसेच ही तंत्रज्ञानाचा उपयोग करताना देखील माणसाची गरज भासते असंही यावेळी निर्मला सीताराम यांनी म्हटलं. 

एआयला आहे माणसाची गरज  - निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं की, एआय सारखं चांगलं तंत्रज्ञान बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करण्याची संधी क्वचितच उपलब्ध होऊ शकते. पण तरीही ती संधी ही मोठीच असेल. असं असलं तरीसुद्धा आपल्याला बेरोजगारीच्या मुद्द्यावर लक्ष द्यावं लागणार आहे, याबाबत शंका नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की फक्त त्याच क्षेत्रात नोकऱ्या आहेत? असा प्रश्न देखील यावेळी निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला. एआयला देखील माणसाची गरज आहे. हे तंत्रज्ञान मानवाने विकसित केलं आहे. हे काही आपोआप चालणार नाहीये. त्यासाठी मानवाच्या हुशारीची गरज आहे. 

नोकरी या विषयावर लक्ष देणं आवश्यक - निर्मला सीतारामन 

निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं की, आपल्याला गुंतवणूकीची आवश्यकता आहे,तसेच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करुन देणं देखील आवश्यक आहे. गुंतवणूक केल्याने थेट कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाही. पण जर व्यवसायास वाव दिला तर व्यवसायाच्या माध्यामातून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 

ही बातमी वाचा :

Jio Brain : जिओने लॉन्च केला AI प्लॅटफॉर्म, 6G नेटवर्क विकसित करण्यासाठी होणार मदत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
Embed widget