एक्स्प्लोर

Nirmala Sitharaman : AI मुळे वाढणार बेरोजगारीचे प्रमाण? निर्मला सीतारामन म्हणतात...

Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढत्या एआयमुळे बरोजगारीचे प्रमाण वाढणार असल्याची चिंता व्यक्त केलीये.

मुंबई : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election ) बिगुल वाजणार आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा देशाचा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी एका मुलाखती दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देखील भाष्य केलं आहे. 

सध्या देशात तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टींवर मात केली जातेय. तसेच नवीन आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे  पुढील काही काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या देखील संकटात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं हे सविस्तर जाणून घेऊयात. 

AI मुळे नोकऱ्या जाणार?

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, एआयला देखील माणसांची गरज आहे. एआय आपलं काम नाही करु शकत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एआयमुळे भविष्यात होणाऱ्या बेरोजगारीच्या शक्यतेवर भाष्य करताना काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचं देखील म्हटलं. तसेच ही तंत्रज्ञानाचा उपयोग करताना देखील माणसाची गरज भासते असंही यावेळी निर्मला सीताराम यांनी म्हटलं. 

एआयला आहे माणसाची गरज  - निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं की, एआय सारखं चांगलं तंत्रज्ञान बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करण्याची संधी क्वचितच उपलब्ध होऊ शकते. पण तरीही ती संधी ही मोठीच असेल. असं असलं तरीसुद्धा आपल्याला बेरोजगारीच्या मुद्द्यावर लक्ष द्यावं लागणार आहे, याबाबत शंका नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की फक्त त्याच क्षेत्रात नोकऱ्या आहेत? असा प्रश्न देखील यावेळी निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला. एआयला देखील माणसाची गरज आहे. हे तंत्रज्ञान मानवाने विकसित केलं आहे. हे काही आपोआप चालणार नाहीये. त्यासाठी मानवाच्या हुशारीची गरज आहे. 

नोकरी या विषयावर लक्ष देणं आवश्यक - निर्मला सीतारामन 

निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं की, आपल्याला गुंतवणूकीची आवश्यकता आहे,तसेच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध करुन देणं देखील आवश्यक आहे. गुंतवणूक केल्याने थेट कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार नाही. पण जर व्यवसायास वाव दिला तर व्यवसायाच्या माध्यामातून अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 

ही बातमी वाचा :

Jio Brain : जिओने लॉन्च केला AI प्लॅटफॉर्म, 6G नेटवर्क विकसित करण्यासाठी होणार मदत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Embed widget