एक्स्प्लोर

Saina Nehwal- Parupalli Kashyap : क्षणभर दुरावलं, पण नातं तुटलं नाही! घटस्फोटनंतर 20 दिवसांत सायना नेहवालचा यू-टर्न, पती पारुपल्ली कश्यपसोबत केलं 'पॅच-अप'

Saina Nehwal- Parupalli Kashyap U-turn on divorce : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Saina Nehwal- Parupalli Kashyap News : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने पती परुपल्ली कश्यपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र अवघ्या 20 दिवसांच्या आता सायना आणि परुपल्ली पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला दुसरी संधी देत आहेत.

‘कधी कधी अंतर तुम्हाला...’

सायना नेहवालने आपल्या या निर्णयाची माहिती सोशल मीडियावर दिली. तिने परुपल्ली कश्यपसोबतची एक फोटो शेअर करत लिहिलं, "कधी कधी अंतर तुम्हाला एखाद्याच्या उपस्थितीचं महत्त्व शिकवतं... घेऊया, पुन्हा एकदा प्रयत्न करू."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina)

13 जुलै रोजी दिली होती घटस्फोट होण्याची माहिती

13 जुलै रोजी सायनाने एक पोस्टद्वारे ती आणि कश्यप एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं सांगितलं होतं. तिने लिहिलं होतं की, "आयुष्यात अनेकदा आपण वेगवेगळ्या दिशांना जातो. खूप विचार करून मी आणि परुपल्ली कश्यपने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही शांतता, प्रगती आणि मानसिक आराम निवडत आहोत. या प्रवासातील आठवणींसाठी मी आभारी आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. कृपया आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा."

लग्नाआधी अनेक वर्षं केली होती डेट

आता हे दोघं पुन्हा आपल्या लग्नाला एक संधी देणार आहेत. सायना आणि परुपल्लीने 2018 साली लग्न केलं होतं. लग्नाआधी त्यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. दोघेही भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीत एकत्र प्रशिक्षण घेतलं आणि एकत्रच खेळात प्रगती केली.

1997 पासून ओळख, 2004 मध्ये जवळीक 

रिपोर्ट्सनुसार, सायना आणि परुपल्ली यांची ओळख 1997 पासून होती. 2004 मध्ये गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये अकॅडमी सुरू केली आणि त्यावेळी दोघेही तिथे ट्रेनिंगसाठी गेले. इथूनच त्यांच्या जवळीकांना सुरुवात झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर 2018 मध्ये गुपचूपपणे दोघांनी लग्न केलं. त्यांच्या रिलेशनशिपची कोणालाही चाहूल लागली नव्हती. आता हे दोघं पुन्हा नव्यानं आपल्या नात्याची सुरूवात करत आहेत.

हे ही वाचा -

Team India Asia Cup 2025 : ऋषभ पंत बाहेर? बुमराहवर मोठा सस्पेन्स! आशिया कपपूर्वी टीम इंडियात होणार उलथापालथ? 'ही’ प्लेइंग-11 चर्चेत, कोण कर्णधार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget