एक्स्प्लोर

टीम इंडियाची पहिली डे-नाइट कसोटी वेस्टइंडिजविरुद्ध : सूत्र

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाइट कसोटी खेळणार आहे.

मुंबई : टीम इंडिया लवकरच डे-नाइट कसोटी खेळण्याची शक्यता आहे. 2018मध्येच भारतीय संघ पहिली डे-नाइट कसोटी खेळू शकतं. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध आपली पहिली डे-नाइट कसोटी खेळणार आहे. या कसोटीसाठी बीसीसीआयने हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निवड केली आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. असं असलं तरी याबाबात कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. बीसीसीआयने आतापर्यंत कसोटीतील या बदलांना विरोधच केला आहे. याआधी भारतच्या दोन-तीन होम सीरीजमध्ये डे-नाइट कसोटीबाबत चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने ते मान्य केलं नव्हतं. डे-नाइट कसोटीच्या सरावासाठी बीसीसीआयने दुलीप करंडकाच्या फॉर्मेटमध्ये बदल केला होता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप तरी बीसीसीआयने फार काही बदल केले नाही. टीम इंडियाला भारतात यावर्षी तीनच कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्यातील पहिली कसोटी अफगाणिस्तानसोबत जूनमध्ये असणार आहे. त्यानंतर वेस्टइंडिजचा संघ ऑक्टोबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. यावेळी भारताला दोन कसोटी सामने खेळावे लागणार आहेत. त्याच वेळी डे-नाइट कसोटी खेळवण्यात येईल अशी सध्या चर्चा सुरु आहे. आतापर्यंत 10 डे-नाइट कसोटी खेळवण्यात आले आहेत. भारत आणि बांगलादेश वगळता सर्व देशांनी डे-नाइट कसोटी खेळल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
अफगाणिस्तानला धुतलं, विक्रमाला गाठलं! अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच्या नावावर मोठा विक्रम, आत्तापर्यंत जे नाही घडलं ते करुन दाखवलं 
अफगाणिस्तानला धुतलं, विक्रमाला गाठलं! अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच्या नावावर मोठा विक्रम, आत्तापर्यंत जे नाही घडलं ते करुन दाखवलं 
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट
पृथ्वी शॉ च्या आयुष्यात मोठं वादळ, सहा महिन्यातच आकृती अग्रवालसोबचं नातं संपवलं! नेमकं काय घडलं? आकृतीची भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
Embed widget