एक्स्प्लोर
In Pics : आधी दमदार बॅटिंग, मग कडक फिल्डिंग, भारताचा बांगलादेशवर 5 धावांनी विजय
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे.
IND vs BAN
1/10

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतानं 5 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे.
2/10

दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे.
Published at : 02 Nov 2022 10:21 PM (IST)
आणखी पाहा























