एक्स्प्लोर

Under 19 World Cup : भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार, पाहा यादी

Virat Kohli

1/8
भारतानं नुकतंच अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं. याआधीही भारताने 2000, 2008, 2012, 2018  साली या विश्वचषकावर नाव कोरलं आहे
भारतानं नुकतंच अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलं. याआधीही भारताने 2000, 2008, 2012, 2018 साली या विश्वचषकावर नाव कोरलं आहे
2/8
यंदा भारताने कर्णधार यश धुलच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला.
यंदा भारताने कर्णधार यश धुलच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक जिंकला.
3/8
सर्वात आधी 2000 साली भारतीय संघात खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक भारताने जिंकला होता.  .
सर्वात आधी 2000 साली भारतीय संघात खालच्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ याच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषक भारताने जिंकला होता. .
4/8
2000 सालानंतर 2008 साली भारताने पुन्हा एकदा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. यावेळी कर्णधार होता भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणारा विराट कोहली.
2000 सालानंतर 2008 साली भारताने पुन्हा एकदा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. यावेळी कर्णधार होता भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असणारा विराट कोहली.
5/8
या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्याला भारतीय संघात चमकण्याची संधी मिळाली नाही तो म्हणजे उन्मुक्त चंद. 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त आता भारताकडून क्रिकेट खेळत नाही.
या यादीतील असा एकमेव खेळाडू ज्याला भारतीय संघात चमकण्याची संधी मिळाली नाही तो म्हणजे उन्मुक्त चंद. 2012 साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त आता भारताकडून क्रिकेट खेळत नाही.
6/8
2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला.
2012 नंतर थेट 2018 मध्ये भारताने मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर 19 विश्वचषक उचलला.
7/8
यानंतर आता थेट 2022 साली भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला चार विकेट्सने मात देत स्पर्धा जिंकली आहे.
यानंतर आता थेट 2022 साली भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला चार विकेट्सने मात देत स्पर्धा जिंकली आहे.
8/8
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांवेळी यशसह इतर काही खेळाडू कोरोनाबाधित झाले असताना निशांत सिंधू याने कर्णधारपद सांभाळला होतं.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांवेळी यशसह इतर काही खेळाडू कोरोनाबाधित झाले असताना निशांत सिंधू याने कर्णधारपद सांभाळला होतं.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
IND vs ZIM : लढाई एकतर्फी होणार नाही, सलग दोन देशांविरुद्ध पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा म्हणाला...
लढाई एकतर्फी होणार नाही, टीम इंडियाला झिम्बाब्वेच्या कर्णधाराचं आव्हान, सिकंदर रझा नेमंक काय म्हणाला?
Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget