एक्स्प्लोर

Mumbai History : 7 बेटांना जोडत कसं बनलं मुंबई शहर ?

Mumbai History : मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली.

Mumbai History : मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली.

मुंबई शहर 7 बेटं - कुलाबा, वरळी, माझगाव, परळ, कुलाबा, माहिम, बॉम्बे आयलंड यांनी मिळून बनलेलं आहे.( Image Credit- Unsplash )

1/9
मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली. तसं पाहिलं तर मुंबई शहर इंग्रजांना हुंड्यामध्ये मिळालं होतं.( Image Credit- Unsplash )
मुंबई शहरावर ई.स. 1534 मध्ये पोर्तुगिजांचा ताबा होता. 17 व्या शतकात जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची नजर या शहरावर पडली. तसं पाहिलं तर मुंबई शहर इंग्रजांना हुंड्यामध्ये मिळालं होतं.( Image Credit- Unsplash )
2/9
इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने 17 व्या शतकात पोर्तुगीज राजकन्या कॅथलिन डी ब्रिगेंझा हिच्याशी विवाह केला, ज्यात इंग्रजांना हुंड्यामध्ये हे शहर दिल गेलं.( Image Credit- Unsplash )
इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याने 17 व्या शतकात पोर्तुगीज राजकन्या कॅथलिन डी ब्रिगेंझा हिच्याशी विवाह केला, ज्यात इंग्रजांना हुंड्यामध्ये हे शहर दिल गेलं.( Image Credit- Unsplash )
3/9
तेव्हा हे मुंबई शहर नव्हतं तर 7 बेटं होती. या बेटांना 10 पौड वर्षाला या नुसार ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. ईस्ट इंडिया कंपनीनेच हे विखुरलेली बेटं हळू हळू जोडली.( Image Credit- Unsplash )
तेव्हा हे मुंबई शहर नव्हतं तर 7 बेटं होती. या बेटांना 10 पौड वर्षाला या नुसार ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. ईस्ट इंडिया कंपनीनेच हे विखुरलेली बेटं हळू हळू जोडली.( Image Credit- Unsplash )
4/9
ब्रिटीश कंपनीने बेटांवर पसरत असलेल्या अनेक रोगांना नियंत्रित केलं आणि या बेटांचं शहरांत रुपांतर करु लागले.( Image Credit- Unsplash )
ब्रिटीश कंपनीने बेटांवर पसरत असलेल्या अनेक रोगांना नियंत्रित केलं आणि या बेटांचं शहरांत रुपांतर करु लागले.( Image Credit- Unsplash )
5/9
1708 साली माहिम आणि सायन या भागांना जोडण्यासाठी कॉजवे बांधण्यात आला 1715 साली इंग्रजांनी इथे किल्ला बांधून सुरक्षेसाठी तोफखाना बसवला.( Image Credit- Unsplash )
1708 साली माहिम आणि सायन या भागांना जोडण्यासाठी कॉजवे बांधण्यात आला 1715 साली इंग्रजांनी इथे किल्ला बांधून सुरक्षेसाठी तोफखाना बसवला.( Image Credit- Unsplash )
6/9
1772 साली मुंबईत येणाऱ्या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी महालक्ष्मी आणि वरळी बेटाला जोडण्यात आले.( Image Credit- Unsplash )
1772 साली मुंबईत येणाऱ्या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी महालक्ष्मी आणि वरळी बेटाला जोडण्यात आले.( Image Credit- Unsplash )
7/9
मुंबई शहर बनवण्यासाठी समुद्रावर अतिक्रमण देखील केलं गेलं. त्यात भराव टाकला गेला गेला आणि डोंगर सपाट केले गेले.  पानथळ जागांवर ढिगारे टाकून त्याला दाबून सपाट केलं गेलं.( Image Credit- Unsplash )
मुंबई शहर बनवण्यासाठी समुद्रावर अतिक्रमण देखील केलं गेलं. त्यात भराव टाकला गेला गेला आणि डोंगर सपाट केले गेले. पानथळ जागांवर ढिगारे टाकून त्याला दाबून सपाट केलं गेलं.( Image Credit- Unsplash )
8/9
शहराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी खाड्या बांधण्यात आल्या. इंग्रजांनी या शहरावर 300 वर्षे राज्य केलं.( Image Credit- Unsplash )
शहराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी खाड्या बांधण्यात आल्या. इंग्रजांनी या शहरावर 300 वर्षे राज्य केलं.( Image Credit- Unsplash )
9/9
मुंबई शहराला 19 व्या शतकापर्यंत शहरात रुपांतरीत केलं गेलं.( Image Credit- Unsplash )
मुंबई शहराला 19 व्या शतकापर्यंत शहरात रुपांतरीत केलं गेलं.( Image Credit- Unsplash )

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget