एक्स्प्लोर
Photo: India-Israel संबंधांना 30 वर्षे पूर्ण, मुंबई-दिल्लीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन
30 years of India Israel relations
1/6

भारत आणि इस्त्रायल या दोन देशांतील ऐतिहासिक राजनयिक संबंधाना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
2/6

त्या निमित्ताने नवी दिल्लीतील तीन मूर्ती हैफा चौक, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि इस्रायलमधील मसादा किल्यावर दोन्ही देशांच्या झेंड्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
3/6

सन 1950 साली भारताने इस्रायलला मान्यता दिली. मुंबईमध्ये 1953 पासून इस्रायली कॉन्सुलेट कार्यरत होती.
4/6

आज भारतातील इस्रायलचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास एकत्रितपणे इस्रायलच्या परराष्ट्र विभागाच्या जगभरातील सर्वात मोठ्या कार्यालयांपैकी एक आहे.
5/6

गेल्या तीस वर्षांमध्ये भारत-इस्रायल व्यापार 20 पट वाढून वार्षिक 4 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे.
6/6

इस्त्रायलने भारताच्या दहशतवादाविरोधाच्या लढाईला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
Published at : 29 Jan 2022 11:33 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















