एक्स्प्लोर

Photo: India-Israel संबंधांना 30 वर्षे पूर्ण, मुंबई-दिल्लीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन

30 years of India Israel relations

1/6
भारत आणि इस्त्रायल या दोन देशांतील ऐतिहासिक राजनयिक संबंधाना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारत आणि इस्त्रायल या दोन देशांतील ऐतिहासिक राजनयिक संबंधाना 30 वर्षे पूर्ण झाली आहेत.
2/6
त्या निमित्ताने नवी दिल्लीतील तीन मूर्ती हैफा चौक, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि इस्रायलमधील मसादा किल्यावर दोन्ही देशांच्या झेंड्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
त्या निमित्ताने नवी दिल्लीतील तीन मूर्ती हैफा चौक, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि इस्रायलमधील मसादा किल्यावर दोन्ही देशांच्या झेंड्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
3/6
सन 1950 साली भारताने इस्रायलला मान्यता दिली. मुंबईमध्ये 1953 पासून इस्रायली कॉन्सुलेट कार्यरत होती.
सन 1950 साली भारताने इस्रायलला मान्यता दिली. मुंबईमध्ये 1953 पासून इस्रायली कॉन्सुलेट कार्यरत होती.
4/6
आज भारतातील इस्रायलचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास एकत्रितपणे इस्रायलच्या परराष्ट्र विभागाच्या जगभरातील सर्वात मोठ्या कार्यालयांपैकी एक आहे.
आज भारतातील इस्रायलचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास एकत्रितपणे इस्रायलच्या परराष्ट्र विभागाच्या जगभरातील सर्वात मोठ्या कार्यालयांपैकी एक आहे.
5/6
गेल्या तीस वर्षांमध्ये भारत-इस्रायल व्यापार 20 पट वाढून वार्षिक 4 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे.
गेल्या तीस वर्षांमध्ये भारत-इस्रायल व्यापार 20 पट वाढून वार्षिक 4 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे.
6/6
इस्त्रायलने भारताच्या दहशतवादाविरोधाच्या लढाईला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
इस्त्रायलने भारताच्या दहशतवादाविरोधाच्या लढाईला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

भारत फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Embed widget