एक्स्प्लोर
अमिताभ बच्चन दिवाळखोरीच्या वाटेवर असताना यश चोप्रांना केली होती विनंती, नंतर वर्षातच पालटलं आयुष्य
संपादित छायाचित्र
1/9

अमिताभ बच्चन यांना शतकातील महान नायक म्हटले जाते. बच्चन यांनी संपत्ती, प्रसिद्धी आणि सर्व काही आपल्या कष्टाच्या जीवावर साध्य केलं आहे. (Photo Credit - Social Media)
2/9

पण त्यांच्या कारकिर्दीतही एक काळ होता. जेव्हा ते दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनीही चालली नाही. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. (Photo Credit - Social Media)
Published at : 21 Apr 2021 05:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























