एक्स्प्लोर

अमिताभ बच्चन दिवाळखोरीच्या वाटेवर असताना यश चोप्रांना केली होती विनंती, नंतर वर्षातच पालटलं आयुष्य

संपादित छायाचित्र

1/9
अमिताभ बच्चन यांना शतकातील महान नायक म्हटले जाते. बच्चन यांनी संपत्ती, प्रसिद्धी आणि सर्व काही आपल्या कष्टाच्या जीवावर साध्य केलं आहे. (Photo Credit - Social Media)
अमिताभ बच्चन यांना शतकातील महान नायक म्हटले जाते. बच्चन यांनी संपत्ती, प्रसिद्धी आणि सर्व काही आपल्या कष्टाच्या जीवावर साध्य केलं आहे. (Photo Credit - Social Media)
2/9
पण त्यांच्या कारकिर्दीतही एक काळ होता. जेव्हा ते दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनीही चालली नाही. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. (Photo Credit - Social Media)
पण त्यांच्या कारकिर्दीतही एक काळ होता. जेव्हा ते दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनीही चालली नाही. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. (Photo Credit - Social Media)
3/9
त्यावेळी परिस्थिती अशी बनली होती की अभिषेकला परदेशातील अभ्यास मध्यभागी सोडून परत बोलवण्यात आले. अभिषेकनेही चांगल्या मुलाचे कर्तव्य पार पाडले आणि शिक्षण सोडून वडिलांना प्रत्येक गोष्टीत मदत केली. (Photo Credit - Social Media)
त्यावेळी परिस्थिती अशी बनली होती की अभिषेकला परदेशातील अभ्यास मध्यभागी सोडून परत बोलवण्यात आले. अभिषेकनेही चांगल्या मुलाचे कर्तव्य पार पाडले आणि शिक्षण सोडून वडिलांना प्रत्येक गोष्टीत मदत केली. (Photo Credit - Social Media)
4/9
जेव्हा सर्व बाजूंनी अडचणी वाढत गेल्या आणि कोणताही तोडगा निघाला नाही, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी मोठा निर्णय घेतला. दिग्दर्शक यश चोप्रा यांना भेटून त्यांनी काम मागितलं. यश चोप्रानेही त्यांची निराशा केली नाही. (Photo Credit - Social Media)
जेव्हा सर्व बाजूंनी अडचणी वाढत गेल्या आणि कोणताही तोडगा निघाला नाही, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी मोठा निर्णय घेतला. दिग्दर्शक यश चोप्रा यांना भेटून त्यांनी काम मागितलं. यश चोप्रानेही त्यांची निराशा केली नाही. (Photo Credit - Social Media)
5/9
त्यानंतर अमिताभ बच्चन यांना मोहब्बतें चित्रपटाची ऑफर देण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्यासोबत शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायशिवाय इतर अनेक स्टार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. (Photo Credit - Social Media)
त्यानंतर अमिताभ बच्चन यांना मोहब्बतें चित्रपटाची ऑफर देण्यात आली. ज्यामध्ये त्यांच्यासोबत शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायशिवाय इतर अनेक स्टार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. (Photo Credit - Social Media)
6/9
चांगली गोष्ट म्हणजे लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या ऑफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचे आयुष्य रुळावर आले. (Photo Credit - Social Media)
चांगली गोष्ट म्हणजे लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या ऑफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचे आयुष्य रुळावर आले. (Photo Credit - Social Media)
7/9
पण अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल, त्यावेळी घडला जेव्हा कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट केला. हा शो करू नको यासाठी बर्‍याच लोकांनी अमिताभवर दबाव आणला होता. कारण, त्यावेळी मोठ्या पडद्यावरील कलाकार टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते. आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी तफावत होती. (Photo Credit - Social Media)
पण अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल, त्यावेळी घडला जेव्हा कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट केला. हा शो करू नको यासाठी बर्‍याच लोकांनी अमिताभवर दबाव आणला होता. कारण, त्यावेळी मोठ्या पडद्यावरील कलाकार टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते. आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी तफावत होती. (Photo Credit - Social Media)
8/9
मात्र, अमिताभ यांनी कोणाचेच ऐकलं नाही, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. त्यांचा निर्णय योग्य ठरला. बिग बी यांचं आयुष्य या शो नंतर पूर्णपणे बदलले. आज ते ज्या यशाच्या शिखरावर आहेत, तिथं जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच तिथं जाता येतं असं नाही. (Photo Credit - Social Media)
मात्र, अमिताभ यांनी कोणाचेच ऐकलं नाही, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. त्यांचा निर्णय योग्य ठरला. बिग बी यांचं आयुष्य या शो नंतर पूर्णपणे बदलले. आज ते ज्या यशाच्या शिखरावर आहेत, तिथं जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, प्रत्येकालाच तिथं जाता येतं असं नाही. (Photo Credit - Social Media)
9/9
अमिताभ यांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. (Photo Credit - Social Media)
अमिताभ यांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. (Photo Credit - Social Media)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटीच्या गदारोळात  ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
NEET पेपरफुटीच्या गदारोळात ZEE5 ची नवी वेबसीरिज! 1 मिनीट 10 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा टीझर
Shabana Azmi Asthama Attack in CJP Protest: CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
CJP आंदोलनादरम्यान शबाना आझमींची प्रकृती बिघडली; अश्रुधुरामुळे आला अस्थमा अटॅक, म्हणाल्या...
MI Jinkun Ghein Sara:'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्वीस्ट! शांभवीच्या कारस्थानांचा अखेर पर्दाफाश? छवीच्या हाती लागला मोठा पुरावा
Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget