एक्स्प्लोर

भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर; पुढील 48 तास महत्त्वाचे, ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल बलाढ्य राष्ट्रांच्या संपर्कात

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी त्यांच्या अनेक समक्ष आणि परदेशी राजदूतांशी चर्चा केली आहे.

Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता पुढे काय याकडे जगभरातील राजधान्यांचे बारीक लक्ष आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 17 मे पर्यंत नॉर्वे, नेदरलँड आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार होते .मात्र भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान त्यांनी हा दौरा रद्द केला आहे . ऑपरेशन सिंदूरनंतर वाढणारा तणाव पाहता भारताने अमेरिका आणि चीनसह प्रमुख देशांशी राजनैतिक संपर्क वाढवला आहे .राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी त्यांच्या अनेक समकक्ष आणि परदेशी राजदूतांशी चर्चा केली आहे. (IND vs PAK)

पुढील 24 ते 48 तासात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असे ममुनेर यांचे पुढचे पाऊल महत्त्वाचे राहणार आहे .पाकिस्तानच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हल्ल्यांकडे रावळपिंडी कसे पाहते यावर पुढचं पाऊल ठरणार आहे .मुरीदके हे लष्कर ए तैयबाचे मुख्यालय आहे .बहावलपूर हे जैश - ए - मोहम्मदचे तळ आहे .तसेच हिजबुल मुजाहिदिन हे सियालकोटमध्ये आहे . या तीनही दहशतवादी तळावर झालेले हल्ले हे पाकिस्तानच्या रणनीतीसाठी अपमानकारक समजले जात आहे . त्यामुळे पाकिस्तानकडून सशस्त्र दलांकडून प्रत्युत्तराची शक्यता वाढत आहे .

आमचे दोन्ही देशांशी चांगले संबंध: ट्रम्प

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या संपर्कात आहे .अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आशा आहे हे सगळं लवकरच संपेल असे त्यांनी बुधवारी सांगितले .एवढेच नाही तर मी काही मदत करू शकलो तर मी तिथे असेल असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत .जेव्हा भारताने पाकिस्तानवर केलेले हल्ल्याविषयी त्यांना विचारण्यात आले, त्यावर 'हे लज्जास्पद आहे .ओव्हलच्या दरवाजातून आत जात असताना आम्हाला याबद्दल समजले .मला वाटतं लोकांनाही माहीत होतं की काहीतरी घडणार आहे .कारण भूतकाळात असं काहीतरी घडलं होतं .ते बराच काळ भांडत होते .खरे तर जर तुम्ही खरोखर विचार केला तर तुम्हाला माहित आहे की, ते किती दशके किंवा शतकांपासून लढत आहेत .आता मला आशा आहे की हे लवकर संपेल असे ते म्हणाले होते . आमचे दोन्ही देशांशी खूप चांगले संबंध आहेत .त्यामुळे हे सगळं थांबताना मला पहायचे आहे .जर काही मदत करू शकलो तर मी तिथे असेल असेही ट्रम्प म्हणाले .

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांच्या संपर्कात

दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबीओ यांच्यासह चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी,रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोरगु , ब्रिटिश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जीवनातन पॉवेल,सौदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसेद अल ऐबान, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तहानवून बिन झायेद अल नाह्यान , जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मसाताका ओकानो आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युअल बोन यांच्याशी चर्चा केली .भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईच्या कार्यपद्धतीबद्दल सांगताना तणाव वाढविण्याचा कोणताही हेतू नाही मात्र, पाकिस्तानने तणाव वाढविण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा आम्ही पूर्ण तयार आहोत,द इंडियन एक्सप्रेसला त्यांनी ही माहिती दिली . 

हेही वाचा:

Operation Sindoor : युद्धाच्या दिशेने आणखी एक पाऊल, लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना

 

महत्त्वाच्या बातम्या

Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget