एक्स्प्लोर

मारुती इंडिया पुढील वर्षापासून डिझेल कारची निर्मिती आणि विक्री बंद करणार

एप्रिल 2020 पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती इंडियाने पुढील एप्रिल महिन्यापासून डिझेल कार निर्मिती आणि विक्रीवर बंदी आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या या कंपनीकडून डिझेलच्या कित्येक मॉडेल्सची विक्री आणि निर्मिती होत आहे. भारतात या एकट्या कंपनीकडून जवळपास 23 टक्के डिझेल वाहनांची विक्री होते. एप्रिल 2020 पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-6’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन पूर्णपणे थांबवेल. नवीन प्रदूषणविषयक कठोर नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्च लक्षणीय वाढेल आणि ग्राहकांसाठी हा व्यवहार्य पर्याय ठरणार नाही, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले आहे. मारुती सुझुकीचे देशामध्ये प्रवासी वाहनविक्रीत असलेले अनेक मॉडेल्स डिझेल इंधनावर चालणारे आहेत. पेट्रोलच्या तुलनेत यांचे डिझेलचे मॉडेल महाग असले तरी, इंधन किमती परवडत असल्याने डिझेल कारला खरेदीदारांची पसंती असते. डिझेल इंजिनाला BS-VI नियमावलीच्या अंतर्गत अपग्रेड करण्यासाठी खूप जास्त खर्च येणार आहे. यामुळे मॉडल्सच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे. किंमत वाढविल्याने विक्रीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे कंपनीने डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत 51 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे आणि डिझेल कारच्या विक्रीचा कंपनीच्या वार्षिक महसुलात 23 टक्के हिस्सा आहे. मारुती कंपनी आता डिझेल कारऐवजी पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटसोबत काही नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget