एक्स्प्लोर

Sangli News : कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाले; तिघांना वाचवण्यात यश

मिरज-मालगाव रस्त्यावर दत्तनगरमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते.

सांगली : कपडे धुण्यासाठी कृष्णा नदीत उतरलेले पाच परप्रांतीय कामगार बुडाल्याची घटना मिरजेतील कृष्णा घाटावर घडली. यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला तर एकजण अद्याप बेपत्ता आहे. मिरज-मालगाव रस्त्यावर दत्तनगरमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या राजस्थानमधील फरशी बसविण्याचे काम करणारे सहा कामगार कपडे धुण्यासाठी कृष्णा घाटावर गेले होते. यापैकी पाच जण पाण्यात उतरले होते.

कपडे धूत असताना यापैकी पाच जण पाण्यात बुडाले. बुडालेल्यांपैकी तिघांना वाचविण्यात ओम पाटील या तरूणाला यश आले. मात्र, रामस्वरूप यादव (वय 23) आणि जितेंद्र यादव (वय 21) हे दोघे वाहत्या पाण्यात बेपत्ता झाले. सदरची घटना समजताच महापालिकेचे अग्निशमन दल, आयुष सेवाभावी संस्था व वजीर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाला रामस्वरूप यादव याचा मृतदेह हाती लागला असून दुसरा बेपत्ता झालेला जितेंद्र यादव मात्र अद्याप हाती लागलेला नाही.

कृष्णा नदी पात्रात मगर आणि तरुणाचा आमने-सामने थरार

दरम्यान, सांगलीमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणाऱ्या तरुणाचा आणि मगरीचा थरारक सामना काल (12 सप्टेंबर) पाहण्यास मिळाला होता. सुदैवाने पोहणारा तरुण जवळ येताच मगरीने तळ गाठल्याने बचावला. नदीत पोहण्यासाठी तरुण रोज असतात. राजदीप कांबळे सांगलीवाडीच्या बाजूने बायपास पूलाकडून समर्थ घाटाकडे पोहत येत होता. याच दरम्यान सांगलीवाडीकडून महाकाय मगर संथ विहार करीत मध्यभागी येत होती. दोघेही एकमेकांकडे येत असल्याचे काठावरील नागरिकांना दिसत होते. पोहणाऱ्याला ओरडून, शिट्ट्या वाजवून सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तरुणाची मगरीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने काठावरून प्रचंड आरडाओरड सुरू होती. पात्राच्या दोन्ही टोकावरून आवाज कानी येत होता. मात्र, तरुणाने कानात एअर प्लग घालून पाण्यात मान खाली घालून पोहत असल्याने लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पोहोचलाच नाही. तसेच समोरून अजस्त्र मगर येत आहे याचीही त्यांना माहिती नव्हती. पोहण्यात गुंग असतानाच जवळ येताच मगर पाण्यात खाली गेली. वरुन तरुण पोहत निघून गेल्याने लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. मगर आणि तरुण जवळ येताच थरारक दृष्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डोळ्याचे पाते लवते न लवते एवढ्या काळात मगरीने डुबकी मारत तळ गाठला. तरुण काही घडलेच नाही असे समजून तीरावर आला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget