एक्स्प्लोर

Pune GST News: खाद्यान्न वस्तुंवर 5 टक्के GST कायदा मागे घ्या अन्यथा भारत बंदची हाक देऊ; व्यापारी संघटना आक्रमक

सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना त्यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण अन्नधान्य तसेच खाद्यान्न वस्तुंवर 5% GST लागू करण्याबाबतचा  कायदा केंद्र सरकारने केला आहे.

Pune GST News: सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना त्यांना पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण अन्नधान्य तसेच खाद्यान्न वस्तुंवर 5% GST लागू करण्याबाबतचा  कायदा केंद्र सरकारने केला आहे. काहीच दिवसात याची अंमलबजावणी होईल, असं सांगण्यात आलं आहे. तो कायदा रद्द करण्याची मागणी राज्यातील व्यापाऱ्यांनी केली आहे. प्रस्तावित कायदा मागे न घेतल्यास भारत बंद करण्याचा इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे. 

यासंदर्भात विचारमिनीमय करण्यासाठी पुना मर्चंट चेंबर आणि व्यापारी महासंघाच्या वतीने व्यापारी परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित होते.  नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय GST कौन्सिल मध्ये प्रस्तावित कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणी मुळे सामान्य शेतकरी, व्यापारी तसेच ग्राहकाला मोठा फटका बसणार आहे. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सर्व वस्तुंवर GST लावणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागणार आहे. मोठ्या ग्राहकांना हे परवडत असेल मात्र लहान ग्राहकांसाठी GST लावण्याचं काम कष्टाचं आहे. त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि शेतकरी यांच्यासाठी हा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्याापाऱ्यांनी केली आहे. 

ग्रोमा, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, पुना मर्चंड चेंबर आणि राज्यातल्या सगळ्या मोठ्या व्यापारी संघटना आहेत, त्यांनी ही मागणी केली आहे. सांगली, मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील सर्व संघटनांचे प्रतिनिधीनी या मागणीसाठी तगादा लावला आहे. 

हा कायदा क्लिष्ठ आहे. त्यामुळे अनेकांचं नुकसान होणार आहे. अप्रत्यक्षरित्या ग्राहकांना देखील याचा फटका बसू शकतो. 11 जुलैला दिल्लीला बैठक होणार आहे. या बैठकीत जो काही निर्णय होईल. त्यापद्धतीने एक दिवस भारत बंद करण्याची हाक देणार आहोत, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. 18 या संदर्भात नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, असंही ते म्हणाले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: जिगरी यार दारू प्यायला गेले अन्...; 20 रूपयांच्या उधारीवरून मित्रानेच मित्राचा गळा चिरला, रक्तीनं शर्ट माखलेला पाहून पळ काढला, पिंपरीतील घटना
जिगरी यार दारू प्यायला गेले अन्...; 20 रूपयांच्या उधारीवरून मित्रानेच मित्राचा गळा चिरला, रक्तीनं शर्ट माखलेला पाहून पळ काढला, पिंपरीतील घटना
Sunil Tatkare: '...म्हणून मी कधीही भाषण केलं नाही, वहिनींना, पार्थला, जयला वाटत होतं', सुनील तटकरेंनी सांगितला विधानसभा निवडणुकीवेळचा तो किस्सा
'...म्हणून मी कधीही भाषण केलं नाही, वहिनींना, पार्थला, जयला वाटत होतं', सुनील तटकरेंनी सांगितला विधानसभा निवडणुकीवेळचा तो किस्सा
Rohit Pawar on NCP Merger: रेवतीच्या लग्नाची बातमी द्यायला अजितदादांना फोन केला, पण शरद पवारांना बोलता येत नव्हतं, साहेबांची अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं: रोहित पवार
पवार साहेबांना बोलायचं होतं पण छातीत कफ असल्यामुळे शब्द कळत नव्हते, 'ती' अवस्था पाहून अजित पवारांचे डोळे पाणावले: रोहित पवार
सोलापूर पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
सोलापूर पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

व्हिडीओ

Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण
Rohit Pawar on Ajit Pawar Accident : दादांच्या अपघाताच्या चौकशीचा तिढा FIR साठी लढा` Special Report
Sunetra Pawar NCP President : आव्हानांचे डोंगर सुनेत्राताई कशा पेलणार? Special Report
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Sunetra Pawar UNCUT Speech : हुंदका दाटला, निर्धार केला, दादांची स्वप्न पूर्ण करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejariwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
बारावी परीक्षेत 'फाटाफुटी' सुरुच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणिताचा पेपर सुद्धा फोडला; मुख्य सूत्रधार अजूनही फरार
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
India vs West Indies : पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
पॉइंट्स, रनरेट अन् संपूर्ण समीकरण फसलं! IND vs WI सामना रद्द झाला तर सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या खिशात जाणार?, जाणून घ्या ICC नियम
HSC paper leak: बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
बारावी पेपरफुटीत धक्कादायक ट्विस्ट; रसायन-भौतिकशास्त्रानंतर गणिताचाही पेपर लीक, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?
Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी: उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत मोठा डाव टाकणार? अंबादास दानवे, विनायक राऊतांना दिल्लीला पाठवणार?
Rinku Singh Father Dies : सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला, रिंकूचं पितृछत्र हरपलं, रिंकू सिंहच्या वडिलांना कोणता आजार झाला होता?
सिलिंडर उचलून मुलाला स्टार बनवणाऱ्या बापाने अखेरचा श्वास घेतला, रिंकूचं पितृछत्र हरपलं, रिंकू सिंहच्या वडिलांना कोणता आजार झाला होता?
Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडियाला सुरुवात
Embed widget