एक्स्प्लोर

देशातील पहिली 'किसान रेल' आजपासून सुरू; पहिली गाडी नाशकातील देवळाली ते दानापूर धावली

शेतीमाल देशभर पोहचवण्यासाठी आजपासून देशात 'किसान रेल' धावली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘देवळाली-दानापूर किसान रेल’चे उद्घाटन केले.

नाशिक : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी आहे. आजपासून शेतीमाल देशभर पोहचवण्यासाठी 'किसान रेल' सुरू झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘देवळाली-दानापूर किसान रेल’चे उद्घाटन झाले. 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नाशवंत, दूध, मांस आणि मासे यांच्या समावेशासाठी विनाव्यत्यय राष्ट्रीय कोल्ड सप्लाय साखळी तयार करण्याची घोषणा केली होती. ही रेल्वे सेवा सुरू करण्याच्या प्रसंगी बोलताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, किसान रेल मार्गाने शेतकर्‍यांच्या उत्पादनास माफक किमतीवर देशाच्या विविध भागात पोचविण्यास मदत होईल. यामुळे उत्पादन दुप्पट होण्याचे दृष्टी मिळविण्यास मदत होईल. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आहे. त्याचा आजची रेल्वे सेवा एक भाग आहे. Kisan Rail | उद्यापासून देशात 'किसान रेल' धावणार; नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत पहिली रेल्वे धावणार किसान रेलमार्गाने शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या : कृषीमंत्री तोमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशातील वाहतुकीचे जाळे मजबूत करण्याच्या दृष्टीक्षेपात, नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीवर ठराविक काळाने विशेष भर देण्याचे जाहिर केले आहे. तोमर म्हणाले की, वाहतुकीची उपलब्धता न झाल्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला मोबदला मिळत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मेळाव्याला संबोधित करताना कृषीमंत्र्यांनी सांगितले की कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील नाशवंत उत्पादनांसाठी अखंड राष्ट्रीय शीत पुरवठा साखळी बांधून सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. किसान रेलमार्गाने शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत, असा उल्लेख करुन त्यांनी कोविड लॉकडाऊन दरम्यानही शेतकऱ्यांच्या कामांवर परिणाम झाला नसल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि रब्बी पिकाची कापणी व उन्हाळा व खरीप पिकाच्या पेरणीशी संबंधित सर्व कामकाजात समाधानकारक प्रगती झाली आहे. पियुष गोयल यांनी नमूद केले की पहिली रेल्वे 1853 मध्ये बोरी बंदर ते ठाणे या दरम्यान चालविली जात होती. आता पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2020 मध्ये भारत सरकार प्रथम किसान रेल्वे चालवित आहे. सरकारने पंतप्रधान किसन योजना सुरू केली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्यासाठी शेतकरी कुटुंबांना आणि इतर अनेक योजना कार्यक्रमांना सहा हजार रुपये दिले जात आहेत. रेल्वे मंत्रालय अन्नधान्य पुरवठा वाढविण्यासाठीही काम करत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांना जास्त दर मिळावा. Kisan Rail | शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल धावली; 230 टन मालाची वाहतूक होणार,शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget