एक्स्प्लोर

Nagpur Crime: नागपुरात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक

Nagpur Crime: मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे.

नागपूर: नागपुरात गुन्हेगारी सत्र वाढत आहे. नागपूर (Nagpur) ग्रामीण पोलिसांना जिओ मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं आहे. या टोळीकडून 82 बॅटरीज जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सध्या बाजारात 26 लाख एवढी आहे. या टोळीतील पाच सदस्यांना अटक करण्यात आली असून यातील एक दिल्लीचा राहणारा आहे.

कशा प्रकारे सुरू होती मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी?

चोरटे नेमकं काय चोरतील याचा नेम राहिलेला नाही. नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ज्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली त्यांनी देखील अशीच काहीशी नामी शक्कल लढवली होती. ही टोळी ज्या ठिकाणी जिओचे मोबाईल टॉवर लागले आहेत, त्या ठिकाणी आधी रेकी करायची आणि मग त्या ठिकाणी जाऊन त्या टॉवरमधील बॅटरीची चोरी करायची. प्रत्येक जिओ टॉवरला या बॅटरी लागलेल्या असतात आणि या एका बॅटरीची किंमत जवळपास 80 ते 90 हजारांच्या घरात असते, अशा एकूण 82 बॅटरी या टोळीने चोरल्याचं तपासात उघड झालं आहे, या चोरलेल्या एकूण बॅटरीची किंमत 26 ते 27 लाखांच्या घरात आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

चोरांच्या या टोळीने नागपूर ग्रामीण भागात अक्षरश: हैदोस माजवला होता. मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील एक आरोपी हा दिल्लीचा राहणारा आहे, मग त्याचं या गँगशी काय कनेक्शन आहे? ही गँग बाहेरून येऊन अशा प्रकारे चोरी करते का? त्याचप्रमाणे, अशा प्रकारे टॉवरच्या बॅटरी चोरीमध्ये त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे का? या सगळ्या बाबींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

चोरांच्या टोळीमागे मोठं रॅकेट कार्यरत?

नागपुरात या चोरांची दहशत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र ही टोळी हाती लागत नव्हती, पण आता ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याने एक मोठं रॅकेट बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपुरात चाललंय करी काय?

नागपुरात चोरीच्या घटनांसह हत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. उपराजधानी नागपुरात 20 ऑगस्टला 24 तासांत चार वेगवेगळ्या घटनेत तिघांची हत्या झाली असून जीवघेण्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले, त्यामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा:

Nagpur Crime: नागपुरात कायदा-सुव्यवस्था ढासळली; 24 तासांत तिघांची हत्या, दोन जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळSuperfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP MajhaDevendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोलाAnna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरयाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Milkipur ByPoll Results : अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
अखेर अयोध्येत कमळ फुलणार, मुख्यमंत्री योगींचा सपाला मोठा झटका, लोकसभेतील पराभवाचा वचपा काढला
Embed widget