एक्स्प्लोर

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात संपाची ठिणगी, हजारो कामगार संपावर जाण्याच्या तयारीत

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार असं संघटनेचं म्हणणं आहे.

मुंबई : पुढील काही दिवसांत तब्बल 30 लाख मुंबईकरांना विजेचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. कारण मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांनी आता अदानी ग्रुप विरोधात आंदोलनाचं रणशिंग फुंकल आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी संपाचं हत्यार उपासलं आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील 10 वर्षांपासून तब्बल 2 हजार कामगारांची भरती अदानी इलेक्ट्रिसिटीतील विविध विभागात रखडली आहे. ती अद्याप झालेली नाही. जवळपास 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले, त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही.

टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्यक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत, त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही, असं मुंबई वर्कर्स युनियनचं म्हणणं आहे. या मागण्या पुढील काही दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड म्हणाले की, कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. याबाबत युनियनकडे वारंवार तक्रारी प्राप्त होतं आहेत. त्यामुळे आमच्या मान्यता प्राप्त मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने कामगारांचे याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मतदान घेतलं. या मतदानाच्या माध्यमातून एक बाब समोर आली की, तब्बल 95.62 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे संघटनेने काही दिवसांचा कालावधी अदानी ग्रुप, आणि महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या कालावधीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे.

युनियनच्या 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही. टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्येक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती आद्यप मान्य करण्यात आलेली या मागण्या आहेत

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
Indurikar Maharaj : महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget