एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात संपाची ठिणगी, हजारो कामगार संपावर जाण्याच्या तयारीत

आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार असं संघटनेचं म्हणणं आहे.

मुंबई : पुढील काही दिवसांत तब्बल 30 लाख मुंबईकरांना विजेचा मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत. कारण मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांनी आता अदानी ग्रुप विरोधात आंदोलनाचं रणशिंग फुंकल आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी संपाचं हत्यार उपासलं आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील 10 वर्षांपासून तब्बल 2 हजार कामगारांची भरती अदानी इलेक्ट्रिसिटीतील विविध विभागात रखडली आहे. ती अद्याप झालेली नाही. जवळपास 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले, त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही.

टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्यक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत, त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही, असं मुंबई वर्कर्स युनियनचं म्हणणं आहे. या मागण्या पुढील काही दिवसांत मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड म्हणाले की, कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासन जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. याबाबत युनियनकडे वारंवार तक्रारी प्राप्त होतं आहेत. त्यामुळे आमच्या मान्यता प्राप्त मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनने कामगारांचे याबाबत काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मतदान घेतलं. या मतदानाच्या माध्यमातून एक बाब समोर आली की, तब्बल 95.62 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे संघटनेने काही दिवसांचा कालावधी अदानी ग्रुप, आणि महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या कालावधीत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 1 ते 8 ऑक्टोबर पर्यत कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू आणि 8 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पासून संपावर जाऊ. त्यानंतर मुंबईत जी परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णपणे अदानी ग्रुप आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे.

युनियनच्या 12 कर्मचारी कोविड-19 च्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करत असताना मृत्यूमुखी पडले त्यांना शासनाने जाहीर केलेले 50 लाखांचे विमा कवच मिळालेलं नाही. टाळेबंदीत दुप्पट काम करून देखील त्याचा योग्य मोबदला कामगारांना मिळालेला नाही. टाळेबंदीत व्यवस्थापनाच्या चुकीमुळे तिप्पट दराने वीजबिलं काढण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. या असंतोषाचा सामना प्रत्येक्षात कामगारांना करावा लागत आहे. दूरचा प्रवास करून कामगार कामावर येतं आहेत त्यांची प्रवासबिलं मंजूर केली जातं नाहीत. कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत आलेल्या कामगाराना प्रमोशन किंवा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी संघटनेने केली होती परंतु ती आद्यप मान्य करण्यात आलेली या मागण्या आहेत

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget