एक्स्प्लोर

Reliance Jio 5G : जिओकडून 1000 शहरांमध्ये 5G सेवा देण्यासाठी चाचणी पूर्ण, मुंबईसह 'या' शहरांमध्ये मिळणार फास्ट इंटरनेट

Reliance Jio 5G : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने सुमारे 1,000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने स्वदेशी विकसित 5G दूरसंचार उपकरणांची चाचणी देखील केली आहे.

Reliance Jio 5G : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Jio ने सुमारे 1,000 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने स्वदेशी विकसित 5G दूरसंचार उपकरणांची चाचणी देखील केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने  (RIL) आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, त्यांची दूरसंचार कंपनी जिओने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 100% स्वदेशी तंत्रज्ञानासह 5G सेवांसाठी स्वतःला तयार केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिओ सुरुवातीला देशातील प्रमुख 9 शहरात 5जी सेवा सुरु करणार आहे. यात मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, जामनगर, लखनऊसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. जिओकडून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, लो-लेटन्सी क्लाउड गेमिंग, टीव्ही स्ट्रीमिंग, कनेक्टेड हॉस्पिटल्स आणि इंडस्ट्रियल अॅप्लिकेशन्ससाठी 5जी वापरासाठी चाचण्या करण्यात आल्या आहेत. कंपनी 5जी करीता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. याच दरम्यान, फिनलॅंडमधील विद्यापीठासोबत जिओकडून 6जी साठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

तत्पूर्वी रिलायन्स इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले होते की, संपूर्ण भारतात 5G मोबाइल सेवा सुरू केल्याने आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. रिलायन्स जिओ जागतिक दर्जाची  परवडणारी 5G ची  सेवा देणार आहे. जी शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी काम करेल. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले होते की, जिओ कमीत कमी कालावधीत 5G मोबाइल सेवा आणणार आहे. दरम्यान, 1  ऑगस्ट रोजी 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळला आहे. 40 व्या फेरीनंतर 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर 5 जीचे जाळे पसरवणार आहेत. सात दिवस हा लिलाव चालला होता.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Rain: राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
राज्यभरात 'आभाळमाया' कायम! मुंबईसह उपनगरात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार; विदर्भातही पावसाचा जोर कायम, हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget