एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा हेतू शुद्ध नाही : विखे-पाटील

सरकारने दिलेल्या आरक्षणामुळे मराठा समाजाला फायदा मिळणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची विरोधी पक्षांची तयारी आहे. पण सरकारची तशी इच्छाशक्ती असली पाहिजे, असं विखे पाटील यांनी म्हटलं.

मुंबई : राज्य सरकारने शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली. मात्र या आरक्षणामुळे मराठा समाजाला काहीही फायदा मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात एक उपप्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली. या आरक्षणामुळे मराठा समाजाला फायदा मिळणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची विरोधी पक्षांची तयारी आहे. पण सरकारची तशी इच्छाशक्ती असली पाहिजे, असं विखे पाटील यांनी म्हटलं.

ओबीसींमध्ये नवा उपप्रवर्ग तयार करून आरक्षण दिले जाणार नसल्याने मराठा समाजाला भारतीय प्रशासकीय सेवा, केंद्रीय सेवेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसींना ज्या पद्धतीने आरक्षण देण्यात आले आहे, त्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात एक उपप्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राखीव प्रवर्गातून साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढण्याचा अधिकार देखील या निर्णयातून मिळणार नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकारने टक्केवारीबाबत अजून काहीच निर्णय जाहीर केलेला नाही. याचाच अर्थ सरकारचा हेतू शुद्ध नाही, हे स्पष्टपणे जाणवते, असा आरोप विखे पाटलांनी केला.

ओबीसी समाजाच्या संघटनांचाही विरोध

राज्य सरकार जे आरक्षण देणार आहे, त्याला ओबीसी समाजाच्या विविध संघटनानी पण विरोध केला आहे. ज्या पद्धतीने मागासवर्ग आयोगाचे गठण झाले, त्यालाच या संघटनांनी विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संघटना या मराठा आणि ब्राह्मण समाजाशी संलग्न असल्याचा आरोपही केला जात आहे.

म्हणजेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला असला तरी मराठा आरक्षणाचा मार्ग अजुनही खडतर आहे. ओबीसी समाजाच्या संघटना या आरक्षणावर आक्षेप घेत आहे. तर सरकार देत असलेल्या आरक्षणाने मराठा समाजाला फायदा मिळणार नाही. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण देणं आणि ओबीसी समाजाला न दुखवता आरक्षण देणं, हे मोठं आव्हान सरकारपुढे आहे.

संबंधित बातम्या

मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून आरक्षण देण्यास OBC फेडरेशनचा विरोध

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटलांचं विठूरायाला साकडं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Missing Link : मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Badlapur Local Train: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, बदलापूर स्थानकात लोकल ट्रेन थांबण्याची जागा बदलली, नेमकं काय झालं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget