एक्स्प्लोर

लॉकडाऊन 2 : विनाटायरच्या सायकलवरुन तरुण दिल्लीच्या दिशेने; 1500 किलोमीटरचा खडतर प्रवास

लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी एका तरुणाने चक्क सायकलवरुन प्रवास सुरू केलाय. तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास हा तरुण सायकलवरुन करणार आहे. 80 किलोमीटरच्या प्रवासनंतर त्याच्या सायकलचा टायर फुटला. मात्र, काहीच व्यवस्था नसल्याने तो तशाच सायकलवरुन जात होता.

पालघर : लॉकडाऊनमुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करत परराज्यातील कामगार आपल्या गावी जात असल्याचं दिसून आलं आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील कुडूस या गावात निदर्शनास आली. चक्क टायर नसलेल्या सायकलवरून एक युवक मनोरच्या दिशेने निघालेल्या काही ग्रामस्थांना दिसला. विचारपूस केली असता तो दिल्ली येथील आपल्या गावी जात असल्याचे त्याने सांगितले. मुंबईसह उपनगरातील भागात हजोरांच्या संख्येने परप्रांतीय अडकले आहेत. 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल या आशेवर ते दिवस काढत होते. मात्र, लॉकडाऊन वाढल्याने येथील कामगारांचा संयम तुटत चालला आहे. परिणामी घरी जाण्यासाठी आता ते वेगवगेळे मार्ग अवलंबवताना दिसत आहेत.

नवी मुंबई कोपर खैरणे येथून सोमवारी सकाळी सात वाजता सायकलवरून तो युवक दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाला होता. सकाळी अकराच्या सुमारास तो कुडूस येथून जात असताना त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. नवी मुंबई येथील कपिल हेयर सलून येथे काम करणारा तो युवक सकाळी सात वाजता अडगळीस पडलेली मित्राची सायकल घेऊन निघाला होता. दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या प्रवासातच त्याच्या सायकलचे पुढचे टायर फुटले व प्रवासादरम्यान ते जीर्ण होऊन निघून पडले. कोपर खैरणे ते दिल्ली हा 1500 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्यासाठी निघालेल्या त्या युवकाला कुडूस येथील कइस पटेल, रुकसाद शेख व स्वप्नील जाधव या युवकांनी थांबवले. उपाशीपोटीच निघालेल्या त्या युवकाला खाण्यापिण्यासाठी दिले. गावातीलच एका सायकल दुकानदाराकडून स्वखर्चाने ट्यूब व टायर बसवून दिले.

Coronavirus | राज्यात आज 170 नवे कोरोना बाधित; रुग्णांची संख्या वाढून 2801 वर

प्रप्रांतिय कामगारांचा संयम सुटतोय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण देशात जाहीर झाला. अचाकन लॉकडाऊन जाहीर झाल्याने हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकून पडले आहेत. या कामगारांची सोय आम्ही करू असं प्रत्येक राज्य सरकार सांगत आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दोनतीन दिवसात दिल्ली, राजस्थान, गुजराज, महाराष्ट्र, तेलंगाणा या राज्यांच्या सीमाभागात हजारो कामगार घरी जाण्यासाठी जमा झालेले दिसले. प्रशासनाने यावर कसेतरी नियंत्रण मिळवण्यात यश आले. हळूहळू दिवस जात होते. 14 दिवसांनंतर लॉकडाऊन संपेल आणि आपण घरी जाऊ या एकाच आशेवर अनेक कामगार धीर धरुन होते. परंतु, लॉकडाऊन पुन्हा तीन मे पर्यंत वाढवल्यामुळे या कामगारांचा संयम सुटत चालला असल्याचे बोलले जात आहे.

Curfew In Malegaon | मालेगावमध्ये संचारबंदी लागू, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन! मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, आदित्य ठाकरेंचं  पोलीस महासंचालकांना पत्र
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget