एक्स्प्लोर

हेल्मेटचा पट्टा नीट बांधा अन्यथा पावती फाटलीच, दुचाकीस्वारांसाठी नवी वाहतूक नियमावली; हेल्मेट घेण्यापूर्वी 'या' चूका टाळा

Helmet Rules: हेल्मेट असेल तर जीव वाचण्याची शक्यता अधिक आहे . पण हेल्मेट वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे .

Challan On Helmet: आपल्यापैकी अनेक जण दुचाकीने प्रवास करतात . पण हेल्मेट घातलं तरी आता तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. 2025 च्या नवीन वाहतूक नियमांनुसार डोक्यावर हेल्मेट असलं तरी पावती फाडली जाऊ शकते. आपल्याकडे दंड बसू नये या भीतीने का असेना डोक्यावर हेल्मेट घातला जातो .पण हेल्मेट डोक्यावर घातलं तरीही एका छोट्याशा चुकीमुळे मोठा भुर्दंड बसू शकतो हे तुम्हाला माहिती का ? सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं गरजेचंच आहे, पण हेल्मेट घातल्यानंतरही तुमच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे .हेल्मेट आणि ट्राफिकचे नवीन नियम  नेमके काय आहेत समजून घेऊयात . (Helmet Traffic Rules)

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अतिशय महत्त्वाचे आहे . रस्त्यांवरती होणारे अपघात सध्या खूप आहेत .अपघात होण्याची शक्यता यात डोक्याला मार लागल्यास मृत्यूही होऊ शकतो मात्र हेल्मेट असेल तर जीव वाचण्याची शक्यता अधिक आहे . पण हेल्मेट वापरण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे .2025 च्या नवीन वाहतूक नियमानुसार हेल्मेट आयएसआय मार्क केलेले आणि ब्रँडेड असणे ही आवश्यक आहे .आणि जर तुम्ही हेल्मेटचा पट्टा योग्यरित्या बांधला नसेल तरीही तुम्हाला दंड भरावा लागू शकतो .

हेल्मेटचा पट्टा नीट बांधा अन्यथा पावती फाडावी लागणार ! 

  • वाहतुकीच्या नवीन नियमानुसार तुम्ही हेल्मेट घातले असेल पण पट्टा व्यवस्थित बांधला नसेल तरीही वाहतूक पोलीस तुम्हाला दंड छोटा होऊ शकतात .पण हा नियम विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे फक्त हेल्मेट घालून दंड टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात .हेल्मेट चा पट्टा नीट बांधलेला नसेल तर वाहतूक पोलीस किमान 1000 रुपयांची पावती फाडू शकतात .
  • अनेकदा घाईगडबडीत हेल्मेट व्यवस्थित घातले जात नाही किंवा अनेक जण दुचाकी चालवताना सोबत असावे गरज पडली तर लावू अशा विचारात दुचाकी चालवताना हेल्मेट हातात घेऊन जातात किंवा कुठेतरी अडकवतात .जर असे करताना दिसला तर वाहतूक पोलीस दोन हजार रुपयांचा दंड आकारू शकतात .हा नियम दुचाकी स्वरांना हेल्मेट योग्यरित्या वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे .
  • नवीन नियमानुसार तुम्ही आयएसआय मार्क असलेले ब्रँडेड हेल्मेट घालणे अपेक्षित आहे .स्थानिक आणि बनावट हेल्मेटमुळे गंभीर अपघात किंवा दुखापत होऊ शकते .त्यामुळे बाजारात विकले जाणार आहे स्वस्तातले बनावट हेल्मेट घेणे टाळायला हवे .
  • फक्त हेल्मेट  घालणेच नाही तर हेल्मेट डोक्यावर व्यवस्थित बसणे त्याचा पट्टा योग्यरित्या बांधलेला असणे हे देखील महत्त्वाचे आहे .या नियमांचा मुख्य उद्देश रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करणे असा आहे .हेल्मेट घालण्यात निष्काळजीपणा करणाऱ्या दुचाकी स्वरांवर वाहतूक पोलिस आता कडक कारवाई करणार आहेत .

हेही वाचा:

एकनाथ शिंदे मुळ दरेगावी दाखल, 3 दिवस असणार मुक्काम, अचानक गावी दाखल झाल्यानं चर्चांना उधाण 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, दोन दिवसांपासून ताप-थंडी, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, दोन दिवसांपासून ताप-थंडी, टायफॉइडचीही लक्षणं; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
Sunil Kendrekar Majha Katta : माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
माहिती नसलेलं FDA तुकाराममुळे समजलं, तो जे काम करतोय ते उत्कृष्ट, माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकरांकडून 'माझा कट्टा'वर कौतुक
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget