एक्स्प्लोर

अदानीप्रकरणात राज ठाकरेंकडून सेटलमेंटचे आरोप, उद्धव ठाकरेंचं जशास तसं उत्तर

Uddhav Thackeray On Raj Thackeray : अदानी यांचे (Adani Group)  चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे.

Uddhav Thackeray On Raj Thackeray : अदानी यांचे (Adani Group)  चमचे कोण आहेत, हे बघून मला वाईट वाटते असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज ठाकरेंना (MNS Raj Thackeray) दिले आहे. राज ठाकरेंनी (MNS Raj Thackeray) धारावीतील (mumbai dharavi redevelopment project) उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. सेटेलमेंट झाली नाही, म्हणून मोर्चा काढला जातोय का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेय. 

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर - 

मला आता कळलं अदानींचे चमचे कोण आहे. आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? मी धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला, असेही ठाकरे म्हणाले.

आमचे सरकार पाडले का? असा मी प्रश्न विचारला. भाजप असती तर सेटलमेंट झाली असती पण ते नव्हते. मोर्च्याला आम्ही माणसं चंद्रावरून आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला. मुंबई विकायला गेलेल्या लोकांना काही चमचे बोलत आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला. 

धमकावून उद्योग गुजरातला पळवले, मोदींवर हल्लाबोल -

नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, धारावीत होतेय ते योग्य नाही. मुंबईला संपवण्यासाठी हा डाव आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे मुख्यमंत्री आहात. धमकावून हे गुजरातला उद्योग नेहले जात आहेत. महाराष्ट्र हा देशाचा आधार आहे

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात येत असलेल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, "कंत्राट काढून १० महिने झाले, आज का मोर्चा काढला जातोय ? की सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला जातोय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा."

रिडेव्हलपमेंटसाठी एक प्लान असतो, तो त्यांच्याकडे आहे का? हे अदांनीना विचारा.शाळा किती, ओपन स्पेस किती? सगळं माहिती पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. 

आणखी वाचा : 

मुंबईतील मोठा प्रकल्प अदानींनाच का? राज ठाकरेंचा सवाल, सेटलमेंटसाठी मोर्चा काढताय का, उद्धव ठाकरेंना टोमणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget