एक्स्प्लोर

coronaLockdown | युरोपमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना उदय सामंत यांचा मदतीचा हात, विद्यार्थ्यांनी मानले आभार

परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. हे सारे विद्यार्थी आता मायदेशात परत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतीय दूतावासाकडून देखील त्यांना मदतीचा हात पुढे होताना दिसत आहे.

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जग पुढे आले आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या जास्त असलेल्या सर्वच देशांनी आता लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अनेक नागरिक हे इतर देशांमध्ये अडकून पडले आहेत. शिवाय यामध्ये परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. हे सारे विद्यार्थी आता मायदेशात परत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतीय दूतावासाकडून देखील त्यांना मदतीचा हात पुढे होताना दिसत आहे. दरम्यान, युरोपातील लॅटिव्हिया या देशात राज्यातील 8 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहे. त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तुंचा साठा देखील संपला होता. त्यानंतर त्यांनी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मदतीची मागणी केली. या विद्यार्थ्यांच्या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उदय सामंत यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. किमान पुढचे 8 दिवस पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तू यावेळी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले. सध्या या ठिकाणी 38 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यामध्ये राज्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी देखील उदय सामंत यांनी सिंगापूर येथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत त्यांना भारतात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी देखील विद्यार्थ्यांनी उदय सामंत यांचे आभार मानले होते. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र दरम्यान, युरोपमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शिवाय, त्यांना भारतात आणण्यासाठी देखील प्रयत्न करावेत अशा आशयाचं पत्र उदय सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. कोरोनाचं मोठं संकट चीननंतर इटली आणि अमेरिकेत सध्या कोरोनानं हाहाकार मांडला आहे. जगाचा विचार करता लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, देशात देखील 900 जण कोरोना बाधित असून राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 181वर पोहोचला आहे. तर, दिवसभरात मुंबईत 28 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या बाबतीत भारत सध्या दुसऱ्या स्टेजला आहे.सं संबंधित बातम्या : आधी जन्म कोरोना चाचणी किटचा, नंतर पोटातल्या बाळाला; पुण्यातील मराठमोळ्या महिलेची किमया coronaLockdown | पत्नीसाठी 'त्या' वृद्धाने केला 70 किलोमीटर घोड्यावरून प्रवास Taj Group provides Food | अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांना ताज ग्रुपकडून जेवणाची सोय
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Buldhana Crime News: डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!
Jalgaon Farmers News : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी..., वडिलांकडे मजुरी द्यायला पैसे नाहीत, शाळेतील लेकीने स्वतः बैलजोडीचा औत हाती धरला, जळगावामधील घटना
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget