एक्स्प्लोर

Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणाच्या काळात काही मंदिरं राहणार बंद तर काही ठिकाणी दर्शन सुरू

मंदिरात ग्रहण काळात भाविकांना दर्शनाला परवानगी नसणार आहे. आज संध्याकाळी 4.48  मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण 5.50 मिनिटांनी संपणार आहे.

Solar Eclipse : भारतामधील अनेक शहरांमधून  या वर्षातले हे शेवटचे ग्रहण पाहता आहे.  हे  2022 मधील  हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. सूर्यग्रहणामुळे राज्यातील काही मंदिरं  बंद करण्यात आली तर काही ठिकाणी दुरून दर्शन घेता येणार आहे.  काही मंदिरात ग्रहण काळात भाविकांना दर्शनाला परवानगी नसणार आहे. आज संध्याकाळी 4.48  मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण 5.50 मिनिटांनी संपणार आहे.

शेगावचे संत गजानन महाराज मंदिर खुले, जाळीतून भक्तांना दर्शन घेता येणार

ग्रहणादरम्यान शेगावातील संत गजानन महाराजांचे मंदिर खुले असणार आहे. मात्र भाविकांना जाळीतूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. आज सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी ग्रहणाचे वेध लागले असल्याने पहाटेची काकडा आरती झाली नाही व  दुपारची पूजा , षोडशोपचार पूजा , माध्याणांची आरती होणार नसल्याच संत गजानन महाराज संस्थांनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.  दिवाळी नंतर सलग सुट्या असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिरात मोठी उपाययोजना करण्यात आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात  संध्याकाळी 4.30 ते 6.30  पर्यंत गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही

सिद्धिविनायक मंदिरात संध्याकाळी 4.30 ते संध्या. 6.30  पर्यंत गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाही. यावेळेस सिद्धिविनायकाला जलाभिषेक करण्यात येणार आहे. मात्र, भाविकांना सिद्धिविनायकाचं  बाहेरून दर्शन घेता येणार आहे. 
संध्याकाळी ग्रहण समाप्तीनंतर 7 वाजल्यापासून दर्शन घेता येणार आहे. 

साई मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल

खंडग्रास सूर्यग्रहणामुळे आजच्या दैनंदिन कार्यक्रमात बदल करण्यात आले आहे.दुपारी 4.40 मिनिटे ते सायंकाळी 6.31 मिनिटांपर्यंत साई समाधीचे दर्शन बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात साईबाबांच्या मूर्तीसमोर मंत्रोच्चार होणार आहे. समाधी मंदिराच्या सभा मंडपातून  साईभक्तांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी 7.15 वा. धुपारती पार पडेल.
त्यानंतर भाविकांच्या दर्शनरांगा पूर्ववत सुरू होणार आहे. साई संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी माहिती दिली आहे. 

 विठुरायाच्या दर्शन वेळेत बदल नाही 

खंडग्रास सूर्यग्रहण काळात विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे.  भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.  मात्र विठुरायाच्या रोजच्या नित्योपचारात बदल करण्यात आला आहे. 

 पुणे दगडुशेठ मंदिर 4 ते 7 बंद

 पुणे दगडुशेठ मंदिर 4 ते 7 बंद राहणार आहे. ग्रहण काळात कसबा मंदिर खुलं असेल मात्र गणपतीची मूर्ती झाकली जाणार आहे.
 देहू आणि आळंदी दोन्ही मंदिर खुली राहणार आहेत. 

अमरावती येथील अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर दर्शनासाठी बंद

अमरावती येथील अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर ग्रहणामुळे मूर्ती समोर पडदा लावण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता पूर्ण बंद होईल सायंकाळी 6 वाजता भाविकांसाठी खुले राहणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Pandharpur: खंडग्रास सूर्यग्रहणामुळे विठुरायाच्या नित्योपचारात बदल, आज दिवाळी दागिने नाहीत मात्र भाविकांना दर्शन सुरू

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget