एक्स्प्लोर

Pandharpur: खंडग्रास सूर्यग्रहणामुळे विठुरायाच्या नित्योपचारात बदल, आज दिवाळी दागिने नाहीत मात्र भाविकांना दर्शन सुरू

संपूर्ण खंडग्रास सूर्यग्रहण काळात भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. 

 पंढरपूर: आज होत असलेल्या वर्षातील शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहणामुळे (Solar Eclipse) विठुरायाच्या रोजच्या नित्योपचारात मोठा बदल होणार असला तरी भाविकांना मात्र ग्रहणकाळात देखील विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. आज दुपारी ग्रहण सुरु झाल्यापासून देवाच्या नित्योपचार पुढे गेले आहेत. आज पहाटे साडेतीन वाजता ग्रहणाचे वेध लागले असून पहाटे ठरलेल्या वेळेनुसार देवाचा काकडा करण्यात आला. यानंतर पावणे अकरा वाजता दाखविण्यात येणाऱ्या महानैवेद्यात अन्नमय पदार्थ न दाखवता सुकामेवा आणि फळफळावळ याचा नैवेद्य दाखवला जाणार आहे.

 सूर्य ग्रहणामुळे सूर्याचे शुद्ध सूर्यबिंब आज अन्नावर पडत नसल्याने अन्नमय पदार्थाचा नैवेद्य विठुरायाला देण्यात येणार नाही. दुपारी 4 वाजून 55 मिनिटांनी ग्रहण सुरु होताच मंदिराचे पुजारी चंद्रभागेत स्नान करून ओल्याने चंद्रभागेचे कळशीभर पाणी देवाच्या स्नानदातही आणतील. यानंतर पुरुषसुक्त म्हणून विठुरायाला स्नान घातले जाणार आहे. आज पोषाखाच्यावेळी नेमकी ग्रहणाला सुरुवात होत असल्याने पोशाख हा ग्रहण संपल्यावर होणार आहे. 

ग्रहण काळात भाविकांचे दर्शन सुरु राहणार असून रुक्मिणी मातेकडे देखील याच पद्धतीने चंद्रभागेच्या पाण्याने ग्रहण सुरु होताच स्त्रीसुक्तच्या मंत्रोपचारात स्नान घातले जाणार आहे. ग्रहण 6 वाजून 30 मिनिटांनी संपल्यावर पुन्हा पुजारी चंद्रभागेवर जाऊन येथील पाण्याने विठ्ठल रुक्मिणीला स्नान घालेल. यानंतर देवाचा पोशाख होणार असून आज ग्रहांमुळे विठ्ठल रुक्मिणीला दागिन्यांनी सजविण्यात येणार नाही . पोशाखानंतर देवाला लाडू ऐवजी दुधाचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. 

या ग्रहणाची कर उद्या सूर्योदयापर्यंत असल्याने देवाला महानैवेद्यात देखील सुकामेवा , फळे आणि दूध दाखविले जाणार आहे. संध्याकाळी धुपारती आणि रात्री शेजारातीनंतर देव निद्रेला जाईल आणि उद्या सकाळी म्हणजे पाडव्याला काकड्यापासून विठुरायाचे सर्व नित्योपचार नियमित सुरु होतील अशी माहिती मंदिराचे गुरु समीर कौलगी यांनी दिली . या संपूर्ण खंडग्रास सूर्यग्रहण काळात भाविकांच्या दर्शनात मात्र कोणताही बदल केला नसल्याने देशभरात आलेल्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget