एक्स्प्लोर

पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?

Hingoli News Update : मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार झालाय. यामुळे बीड आणि हिंगोलीमध्ये बोअरवेल ओव्हरफ्लो झाले आहेत.

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  बीडमध्ये देखील बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहत आहेत.  

बीडमध्ये बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहू लागले
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक गावातील बोरवेलमधून पाणी वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे बोअरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं.  या वर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल्स ओसंडून वाहू लागले आहेत. 

बीड जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी बोरवेल्स ओसंडून वाहत असल्याने अनेक शेतामधलं पाणी अद्यापही बाहेर निघालेलं नाही. या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असला तरी सध्या मात्र शेतात असलेल्या पिकाचे नुकसानच होतय. 

मागच्या वर्षी मराठवाड्यात 42 बोअरवेल ओव्हरफ्लो 

मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात मागच्या वर्षी तब्बल 42 ओअरवेल ओव्हरफ्लो झाले होते.  उन्हाळ्यात बोरवेल कोरडेठाक असतात. त्याच बोरवेलचे पाणी बिना लाईट कनेक्शनचं ओसंडून वाहत होतं. यंदा देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. 

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

दर वर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला. पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढावलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना सरकारची ही मदत पोहोचली नाही. 

महत्वाच्या बातम्या

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
तेजस्वी घोसाळकरांविरुद्ध ठाकरेंची रणरागिनी, धनश्री कोलगे कोण? म्हणाल्या, टीव्हीवरील चेहऱ्याविरुद्ध रस्त्यावरील चेहरा
Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...
BMC Election 2026: मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
मोठी बातमी : नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले, God is Great!
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
टीआरपीचा फटका! अवघ्या 8 महिन्यांत प्रेक्षकांची लाडकी मालिका बंद होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
Embed widget