एक्स्प्लोर

पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?

Hingoli News Update : मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार झालाय. यामुळे बीड आणि हिंगोलीमध्ये बोअरवेल ओव्हरफ्लो झाले आहेत.

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  बीडमध्ये देखील बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहत आहेत.  

बीडमध्ये बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहू लागले
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक गावातील बोरवेलमधून पाणी वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे बोअरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं.  या वर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल्स ओसंडून वाहू लागले आहेत. 

बीड जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी बोरवेल्स ओसंडून वाहत असल्याने अनेक शेतामधलं पाणी अद्यापही बाहेर निघालेलं नाही. या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असला तरी सध्या मात्र शेतात असलेल्या पिकाचे नुकसानच होतय. 

मागच्या वर्षी मराठवाड्यात 42 बोअरवेल ओव्हरफ्लो 

मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात मागच्या वर्षी तब्बल 42 ओअरवेल ओव्हरफ्लो झाले होते.  उन्हाळ्यात बोरवेल कोरडेठाक असतात. त्याच बोरवेलचे पाणी बिना लाईट कनेक्शनचं ओसंडून वाहत होतं. यंदा देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. 

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

दर वर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला. पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढावलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना सरकारची ही मदत पोहोचली नाही. 

महत्वाच्या बातम्या

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची 10 तास चौकशी, SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर
भोंदू अशोक खरातची 10 तास चौकशी, SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर
Sanjay Raut : ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
ऑपरेशन तुतारी करण्याआधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget