एक्स्प्लोर

पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?

Hingoli News Update : मराठवाड्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार झालाय. यामुळे बीड आणि हिंगोलीमध्ये बोअरवेल ओव्हरफ्लो झाले आहेत.

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  बीडमध्ये देखील बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहत आहेत.  

बीडमध्ये बिना लाईटचे बोरवेल ओसांडून वाहू लागले
बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठं थैमान घातलं असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यामध्ये पाणी पातळी वाढल्याने अनेक गावातील बोरवेलमधून पाणी वाहताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे बोअरमधील पाणी जमिनीवरून वाहताना पाहायला मिळालं होतं.  या वर्षी देखील आता परतीच्या पावसानं जमिनीतली पाणी पातळी वाढली असून बोरवेल्स ओसंडून वाहू लागले आहेत. 

बीड जिल्ह्यात सध्या पाऊस थांबला असला तरी बोरवेल्स ओसंडून वाहत असल्याने अनेक शेतामधलं पाणी अद्यापही बाहेर निघालेलं नाही. या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यात होणार असला तरी सध्या मात्र शेतात असलेल्या पिकाचे नुकसानच होतय. 

मागच्या वर्षी मराठवाड्यात 42 बोअरवेल ओव्हरफ्लो 

मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील मोठा पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यात मागच्या वर्षी तब्बल 42 ओअरवेल ओव्हरफ्लो झाले होते.  उन्हाळ्यात बोरवेल कोरडेठाक असतात. त्याच बोरवेलचे पाणी बिना लाईट कनेक्शनचं ओसंडून वाहत होतं. यंदा देखील अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. 

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

दर वर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात यंदा परतीच्या पावसाने चांगलाच दुमाकूळ घातला. पाण्यासाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र या परतीच्य पावसाने मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आस्मानी संकट ओढावलं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांना सरकारची ही मदत पोहोचली नाही. 

महत्वाच्या बातम्या

दोन महिन्यांचा संसार उद्धवस्त, विजेच्या खांबाला चिकटून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed Santosh Deshmukh Case: इकडे कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याची चर्चा, तिकडे वाल्मिक कराडच्या जामीनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : इकडे कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याची चर्चा, तिकडे वाल्मिक कराडच्या जामीनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Police Recruitment Exam: बीडमध्ये पोलीस पाटील परीक्षेत चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे गोंधळ, फेरपरीक्षेची मागणी
बीडमध्ये पोलीस पाटील परीक्षेत चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे गोंधळ, फेरपरीक्षेची मागणी
Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
Eknath Shinde on VSR Ventures : अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही

व्हिडीओ

Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Shivsena vs BJP in BMC | विकासकामांसाठी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार Special Report
Malegaon Namaz Pathan | मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात नमाज पठण,भाजप आक्रमक Special Report
Mumbai Local | कल्याण स्टेशनवरच्या प्रवासाची जीवघेणी कसरत, प्रवाशांचे 'अच्छे दिन' कधी? Special Report
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Zimbabwe: अखेर कॅप्टन सूर्या अन् गुरुजी गंभीर यांच्या अतिआत्मविश्वासाचं विमान जमिनीवर आलं! झिम्बाब्वेविरुद्ध दोन बदलांवर आले, अशी असणार टीम इंडिया
अखेर कॅप्टन सूर्या अन् गुरुजी गंभीर यांच्या अतिआत्मविश्वासाचं विमान जमिनीवर आलं! झिम्बाब्वेविरुद्ध दोन बदलांवर आले, अशी असणार टीम इंडिया
Rohit Pawar Baramati: बारामतीतही रोहित पवारांच्या पदरी निराशा, डीजीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करायला पोलिसांचा नकार, काय कारण सांगितलं?
बारामतीतही रोहित पवारांच्या पदरी निराशा, डीजीसीए, व्हीएसआर कंपनीविरोधात FIR दाखल करायला पोलिसांचा नकार, काय कारण सांगितलं?
Sanjay Raut Acquitted In Mira Bhayandar Toilet Scam Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
मोठी बातमी : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष, सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
West Indies vs South Africa: तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
तर आज टीम इंडिया जिंकूनही मार्ग अत्यंत खडतर होणार! ज्या दक्षिण आफ्रिकेच्या हातून रोहित सेनेनं वर्ल्डकप खेचला तीच घायाळ दक्षिण आफ्रिका मायदेशात काळ बनून आली
Sharad Pawar: शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरे राज्यसभेच्या जागेचा हट्ट सोडणार?
Ajit Pawar: मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं? अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश
India vs Zimbabwe: टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
टीम इंडियाला नुसतं जिकून चालणार नाही, तर बरंच गणित सुद्धा जमवावं लागणार! वेस्ट इंडिजचा निकाल सुद्धा करेक्ट कार्यक्रम करणार
Shikhar Dhawan: इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
इकडं शिखर धवन दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला अन् पहिल्या बायकोला 5.7 कोटी रुपये 9 टक्के व्याजाने परत द्यावेच लागणार! नेमकं घडलं तरी काय?
Embed widget