एक्स्प्लोर

ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

राज्यातील कडक निर्बंधामुळे अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नाकाबंदीत गाड्यांना अनेक वेळ तात्कळत थांबवण्यात येतं आहे.

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने  कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.  राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान या परिस्थितीत  या सर्वांची माल वाहतूक करणाऱ्या माल वाहतूकदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. राज्यांतर्गत तपासणी नाक्यांवर वाहतूक, परिवहन आणि पोलिस प्रशासनाकडून मालवाहतूक वाहनांच्या चालकांची आणि मालकांची पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या बाल मल्कित सिंह यांच्याकडून करण्यात आला आहे. 
 
राज्यातील वाहतुकदारांचे नायट्रोजनचे टॅंकर ऑक्सिजन टॅंकरमध्ये परावर्तित होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडून कडक पावले उचलली आहेत. मात्र असं असताना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या चालकांना देखील अनेक वेळ तपासणी नाक्यांवर प्रशासन थांबवत असल्याची माहिती वाहतूकदारांनी दिली आहे. ऑक्सिजनचे टँकर चालवणाऱ्या चालकांची संख्या कमी आहे. त्यात चालक देखील कोरोनाबाधित होत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा करताना अडचणी येत असल्याचं संद्धू रोडवेजचे सुखविंदर संद्धू यांनी सांगितलं आहे.कडक निर्बंधांनंतर यातील अनेक चालक आपल्या गावी जात असल्यानं देखील मोठी चिंता सतावते आहे. 
 
राज्यातील कडक निर्बंधामुळे अनेक ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नाकाबंदीत गाड्यांना अनेक वेळ तात्कळत थांबवण्यात येतं आहे. त्यात उपहारगृह, वाहनांसाठी लागणारे वर्कशॉप आणि स्पेअर पार्टची दुकाने देखील बंद असल्यानं चालकांचे देखील हाल होत आहे. मध्यप्रदेशात भाज्यांची ने-आण करणाऱ्या चालकाच्या गाडीसमोर पोलीस आल्याने नुकसान झाल्यानंतरचा व्हीडिओ व्हायरल झाल्याचंही बघायला मिळाला.
 
ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनांची वाहतूक विना-अडथळा व्हावी, हे सुनिश्चित करा, असे निर्देश आज पंतप्रधानांनी दिले आहेत. सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक जलद आणि विना अडथळा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने या गाड्यांना परवाना नोंदणीतून सवलत दिली आहे. वाढीव मागणीनुसार, आवश्यक तेवढा ऑक्सिजन वेळेत गरजूंपर्यंत पोचावा यासाठी या सर्व टँकर्सची वाहतूक 24 तास सुरु राहील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि वाहतूकदारांना दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.
 
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँक FD की अल्पबचत योजना? 2026 मध्ये गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय कोणता? जाणून घ्या सविस्तर माहिती 
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीविरोधात थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आक्रमक
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget