एक्स्प्लोर

'मालिकेमुळे मनं जुळली अन् फेसबुकवर प्रेम झालं', पाकिस्तानी गर्लफ्रेंड अन् उस्मानाबादच्या पठ्ठ्याची प्रेमकहाणी

फेसबुकवरुन पाकिस्तानी गर्लफ्रेंड प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेपर्यंत उस्मानाबादचा पठ्ठ्या पोहोचला. त्या दोघांमध्ये प्रेम कसं झालं? या प्रेमाच्या वेडात कशा प्रकारे तो बॉर्डरपर्यंत पोहोचला याबाबत त्याने एबीपी माझाला माहिती दिली.

उस्मानाबाद : फेसबुकवर ओळख झालेल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झालं. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी 11 जुलैला सकाळी 10 वाजता घर सोडून सायकलवर अहमदनगर व तेथून मोटार सायकलने गुजरात स्थित कच्छच्या भारत पाक सीमेपर्यंत पोहोचला होता. त्या दोघांमध्ये प्रेम कसं झालं? या प्रेमाच्या वेडात कशा प्रकारे तो बॉर्डरपर्यंत पोहोचला याबाबत त्याने एबीपी माझाला माहिती दिली. कुमकुम भाग्यमुळे ती आयुष्यात आली एबीपी माझाशी बोलताना झिशान म्हणाला की, 2015 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी मी नव्याने फेसबुकवर आलो होतो. त्यावेळी मी टिव्हीवर कुमकुम भाग्य नावाची मालिका पाहायचो. ही मालिका मला आवडायची. मी फेसबुकवर या सिरियलविषयी पोस्ट करायचो. त्या मुलीलाही ती मालिका आवडायची. एका ग्रुपवर आमची ओळख झाली. हळूहळू आमच्यात संवाद सुरु झाला. मी तिला फ्रेंड रिक्वेष्ट पाठवली. मग आमच्यात चॅटिंग सुरु झाली. मी तिला सात-आठ महिन्यानंतर मी तिला प्रपोज केले. तीन चार दिवसांनी तिनं प्रपोजल स्वीकारलं, असं झिशान म्हणाला. मग झालं ब्रेकअप... झिशान म्हणाला की, तिनं मला सांगितलं की, आपलं नातं चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे टिकवायचं आहे. त्यामुळं तिनं तिच्या घरी आमच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. माझ्याबद्दल तिनं तिच्या घरी सांगितल्यानंतर तिने मलाही माझ्या घरी तिच्याबद्दल सांगावं असं सांगितलं होतं. मात्र मी त्यावेळी सांगितलं नाही. यावरुन आमच्यात जरा भांडणं झाली. 2017 मध्ये यावरुन आमच्यात ब्रेकअप झालं. त्यानंतर आमच्यातला संवाद कमी झाला, असं झिशाननं सांगितलं. मात्र पुन्हा नंतर आमच्यामध्ये पुन्हा संवाद सुरु झाला. जानेवारी 2020 पासून आम्ही बोलू लागलो. माझ्याकडे तिचा नंबरही होता. त्यावरुन आमचं बोलणं व्हायचं. मात्र तिचं म्हणणं होतं की आपण फक्त मित्र म्हणूनच बोलुयात. मात्र पुन्हा आमच्यात प्रेम बहरायला सुरुवात झाली, असं झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं. कायदेशीर मार्गानेच जाण्याचा विचार होता, पण... झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं की, मी तिला भेटायला कायदेशीर मार्गानेच जाण्याचा विचार करत होतो. मी बेकायदेशीर मार्गाचा विचारही केला नव्हता. मार्च महिन्यात मी पाकिस्तानला जाण्याचा विचार केला. माझ्याकडे पासपोर्ट नाही, पासपोर्ट बनवण्यासाठी मी प्रयत्नही केले. मात्र कोरोनामुळं पासपोर्ट बनवायला अडचणी येत होत्या. मग मी म्हटलं की, काही काळ अजून वाट पाहावी. सर्व इंटरनॅशनल ट्रॅव्हल बंद झालं होतं. मी विचार केला की, लॉकडाऊन संपेल.मात्र लॉकडाऊन वाढत चालल्यानं माझ्या मनावर ताण वाढत चालला होता. म्हणून मी लवकर निघालो.. तो म्हणाला की, त्या मुलीचं लग्न जमलं असल्याचं तिनं मला सांगितलं. लवकर लग्न होणार असल्याचं तिनं सांगितलं. मी तिथं जाऊन लगेच तिचे आईवडिल मान्य करणार नव्हते. मला तिथं जाऊन थोडं काम करावं लागणार होतं. त्यामुळं मी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. त्यात हा कोरोना व्हायरस संपण्याचं नाव घेत नव्हता, त्यामुळं मला असं घरातून निघावं लागलं, असं झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं. आता इतक्या लोकांना त्रास दिलाय. मला याचा आनंद नाही. या त्रासानं माझं प्रेम कमी होणार नाही. मात्र मला आता आधी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. माझ्या आईवडिलांनी खूप सहन केलंय. आता बेकायदेशीर असं काहीही करणार नाही, असं झिशाननं सांगितलं. संबंधित बातम्या

प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला 'उस्मानाबादचा पठ्ठ्या' अखेर घरी परतला

पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या 'त्या' तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण

'असं' घरी सांगून 'तो' प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात! UNCUT | प्रेमासाठी काहीही... पाकिस्तानला निघालेल्या तरुणाला कसं केलं ट्रेस? भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात हे ही वाचा-  प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत! सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget