एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Letter To President : "आमच्या मतांना किंमत आहे की, नाही...?"; स्वार्थासाठी पक्ष बदलू राजकारण, नाशिकमधील नागरिकाचं राष्ट्रपतींना पत्र 

Nashik News : नाशिकच्या सर्वसामान्य नागरिकाने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून सध्याच्या राजकारणावर तोंडसुख घेतले आहे.

Nashik News : महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) सर्वसामान्य नागरिक वैतागले असून गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहून नागरिक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अशातच नाशिकच्या सर्वसामान्य नागरिकाने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची विनंती केली आहे. मतदारांच्या मताला काही किंमत आहे का? असा सवाल करत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महागाई, मतदारसंघातील अडचणी बाबत आमदारांनी पक्ष सोडल्याचे दिसत नाही नसल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावरून सर्वसामान्य नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. अनेक नागरिकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. तिकडे नेत्यांकडून एकामागोमाग पक्ष बदलाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे आमच्या मातांना काही किंमत आहे का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अशातच नाशिक (Nashik) शहरातील सातपूर येथील एका सर्वसामान्य नागरिकाने थेट राष्ट्रपतींनाच या सर्व घडामोडींबाबत पत्र लिहिले आहे. राजकारणातील अशा नेत्यांसाठी पक्षांतर बंदी कायदा कठोर करण्याची विनंती या पत्राद्वारे सातपूर येथील हर्षलकुमार गांगुर्डे यांनी केले आहे. 

हर्षलकुमार गांगुर्डे (Harshalkumar Gangurde) हे सातपूर येथील रहिवाशी असून त्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे. जवळपास तीन पानी पत्र लिहले असून अतिशय उद्वेगपूर्ण स्वरूपात हे पत्र त्यांनी राष्ट्रपतीपर्यंत पोहचवले आहे. या पत्रात गांगुर्डे लिहितात की, गेल्या काही वर्षांपासून भारत देशामध्ये राजकीय आमदार व खासदार यांनी स्वतःच्या सोयीसाठी पक्ष बदल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच्यामागे काही कारण असतील, परंतु एका पक्षातल्या आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाऊन सरकार पाडण्याची किंवा स्थिर करण्याचे काम आज-काल वारंवार होत आहे. मागच्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्यात मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा अशा ठिकाणी या घटना पाहायला मिळाल्या आहेत. 

आमच्या मतांना किंमत आहे की नाही... 

'परंतु मतदार राजा हा निवडणुकीच्या वेळी मतदान करताना ज्या पक्षाला नेत्याला बघून मतदान केले जाते, त्या पक्षाचा विचारांना मतांना निवडणूक जाहीरनाम्याला ते मत दिलेले असते. परंतु आजकाल त्याला तिलांजली देऊन फक्त स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी काही लोक पक्ष सोडत असल्याचं दिसत आहे. 1985 मध्ये 52 व्या घटना दुरुस्ती विधेयकानुसार पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला. याद्वारे घटनेत दहाव्या परिशिष्टांचा समावेश करून कलम 102 आणि 1921 नुसार या आमदारांना खासदारांना पात्र ठरवणारा अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आला. मात्र सध्याच्या स्थितीला अनुसरून तो कायदा आता पुनश्च विचाराधीन घेऊन त्यात या आयाराम गयाराम संस्कृतीला लगाम घालण्यासाठी आणखी कडक कायदा करावा', अशी विनंती या पत्राद्वारे हर्षल गांगुर्डे यांनी केली आहे.

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम 

ते पुढे या पत्रात लिहितात की, 'लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आजकाल सुरू असून लोकशाही भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन या कायद्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले आहे. मतदार राजांनी दिलेला कौल हा त्या आमदार-खासदाराला पाच वर्षांसाठी त्या पक्षासाठी असतो. तरी त्याला निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीपर्यंत पक्ष बदल करता येऊ नये, अशी तजवीज करावी, जर कुठल्या आमदार खासदारास पक्ष बदलायचा असेल तर त्याने राजीनामा देऊन जनतेच्या दरबारात पुनश्च जाऊन नवीन पक्षातर्फे निवडणूक लढवावी, अशी तरतुद करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar Group : अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
Lok Sabha Election Results 2024 : TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mumbai Powai Stone Pelting : अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर दगडफेक,15 ते 20 पोलीस जखमीNilesh Lanke Party Member Attacked : निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर हल्ला, 7 ते 8 जणांकडून मारहाण!ABP Majha Headlines : 03 PM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPowai News : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abdul Sattar: शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार, एकनाथ शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्यादिवशी योग्य निर्णय घेईन; अब्दुल सत्तारांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Dhairyasheel Mohite Patil on Ajit Pawar Group : अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
अजित पवार गटाला सोबत घ्यायचं की नाही? ते शरद पवार ठरवतील : धैर्यशील मोहिते पाटील
Lok Sabha Election Results 2024 : TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
TDP पाठोपाठ JDU कडून भाजपला नवीन टेन्शन! मंत्रीपदांपूर्वीच 'या' दोन मागण्यांनी एनडीएच्या अडचणी वाढणार?
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
काल म्हणाले मला मोकळं करा, आज संघाच्या वरिष्ठांशी 2 तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात
... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार
... त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता; निकालानंतर वर्षा गायकवाड मातोश्रीवर, ठाकरेंची भेट, शिवसैनिकांचे आभार
Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Jaya Bachchan On Amitabh Bachchan Rekha : बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या,
बिंग बींना रेखाजींसोबत एकत्र काम करू देणार? जया बच्चन म्हणाल्या, "जर दोघांनी एकत्र..."
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Embed widget