एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra : कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत; सतेज पाटलांचा भाजपवर घणाघात

Bharat Jodo Yatra : कधीकाळी कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.

Bharat Jodo Yatra : कधीकाळी कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. भाजपकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम केलं जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. 

भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे. या मेळाव्याला दिग्विजय सिंह महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर, 13 नगरपालिका तसेच नगरपंचायत आणि 1239 गावांमधून 100 दिवस 13 एलईडी स्क्रीन्सच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम कसा राबवण्यात येईल याबाबत सतेज पाटील यांनी यावेळी माहिती दिली. 

सतेज पाटील म्हणाले, संगणकाला विरोध करणारी आज त्याच माध्यमातून द्वेष पसरवत आहेत. भारत जोडला गेला पाहिजे. या देशात काँग्रेसने मोठं काम केलं आहे. सरकारमधील पत्येक माणूस पक्षाचा बांजू मांडत असतो. देशात गेल्या आठ  वर्षात वातावरण बिघडून गेलं आहे. समाजात दुफळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरबा असेल, तर इतर धर्मियांनी येऊ नये असे म्हटले जाते. यापूर्वी असं कधी होतं नव्हतं. ते पुढे म्हणाले, राहुल यांनी भारत जोडो यात्रा जनतेसाठी हाती घेतली आहे. भविष्यातील पिढी सर्वधर्मसमभाव मानणारी असली पाहिजे, यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहेत.

यात्रा लोकांपर्यत पोहोचली पाहिजे

सतेज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅन प्रत्येक तालुक्यातील जातील. सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरुवात होईल. पुढील 100 दिवस या व्हॅन फिरत राहतील. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या व्हॅन जातील. उद्यापासून या व्हॅन जातील. 

दुसरीकडे भारत जोडो यात्रेत सामील होऊ इच्छिणाऱ्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत नावे द्यावीत 10 हजार लोक गेली पाहिजेत, असं नियोजन केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, महाराष्ट्र मध्ये यात्रा आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यानी यात्रेत सहभागी व्हावे,ज्याचा फिटनेस आहे, जे चालू शकतात, रस्त्यावर झोपायची तय्यारी असेल अशा कार्यकर्त्यांनी यात्रात सहभागी व्हावे, वेळ आली तर मी सुद्धा रस्त्यावर झोपेन असेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Kolhapur Crime News: अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
अल्पवयीन गर्लफ्रेंडने स्वत:चेच नको नको ते व्हिडीओ व्हायरल केले, बॉयफ्रेंडने फोन न उचलल्याने संतापली, कोल्हापूर हादरलं!
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget