एक्स्प्लोर

Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...

Pankaja Munde : जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रजासत्ताक दिनी पंकजा मुंडे यांचे पहिल्यांदाच जालन्यात आगमन झाले.

Pankaja Munde : मागील आठवड्यात राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचे जालन्यात आगमन झाले. आज त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. पंकजा मुंडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त शेतकरी खेळाडू आणि पोलिसांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार देखील करण्यात आला. 

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाऊल ठेवणे यापेक्षा मोठा सुवर्णयोग काय असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील लोकांना कधी पक्षपातीपणा जाणवणार नाही. अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, असा शब्द पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिला. 

प्रजासत्ताक दिनी पहिलं पाऊल जालन्यात ठेवलं हा सुवर्णयोग

पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन-चार दिवस आधीच सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले. मला जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्या क्षणाला जालन्यातून अक्षरशः फोनचा वर्षाव झाला. लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तो बघून मला देखील खूप आनंद झाला. मला या जिल्ह्यात काम करण्यासाठी खूप चांगले वातावरण मिळाले आहे. मी आज येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यात पहिलं पाऊल ठेवणे यापेक्षा सुवर्णयोग काय आहे, असे त्यांनी म्हटले.

सर्व वर्गाला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंचा शब्द 

त्या पुढे म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या देशात जो कोणी शपथ घेतो तो ही शपथ घेतो की, आपण कोणाविषयी ममत्वभाव बाळगणार नाही. कोणाविषयी वैराची भावना ठेवणार नाही. सरकार म्हणून लोकांच्या हिताची काम करत राहू. तसेच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये मी आलेली आहे. या जिल्ह्याचे काम करत असताना पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही. अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, अशा प्रकारचे भूमिका घेऊन मी काम करणार आहे, असं वचन मी जिल्हावासियांना देते, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Dhananjay Deshmukh: पंकजाताईंनी एकदा व्हिडीओ कॉल केला, पण धनुभाऊंनी साधी विचारपूस केली नाही; संतोष देशमुखांच्या भावाची खंत

Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलावर काय आरोप?

 

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget