एक्स्प्लोर

Coal Shortage : वर्षानुवर्षे असलेलं वीज संकट मोदी सरकारला का सोडवता येत नाही? 

Coal Shortage : देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65  GW वर पोहोचली आहे

Coal Shortage : देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेचे संकटअधिकच गडद होत आहे. 14 हून अधिक राज्यांतील लोक वीज संकटामुळे त्रस्त आहेत. केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारांनाही वीज संकटाची चिंता आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रासलेले लोक आता सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. 

याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी वीज संकटाच्या सद्यस्थिती बाबत संबंधित विभागांच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा मंत्री आरके सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी सहभागी झाले होते. विजेचे संकट रोखण्यासाठी ऊर्जा, कोळसा आणि रेल्वे मंत्रालयाची सक्रियता शिगेला पोहोचली आहे. 

पॉवर प्लांट्सना कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी, कोल इंडिया लिमिटेड उत्पादन वाढवण्यासोबतच रेल्वे मंत्रालयाशी जवळून काम करत आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी मे-जून महिन्यात कोळशाचे संकट का गडद होते, असा प्रश्न उपस्थित होतो. 

पाच वर्षे जुने वीज संकट कधी संपणार?

देशभरात कडाक्याच्या उन्हात गेल्या आठवड्यात तीन वेळा वीजपुरवठा विक्रमी पातळीवर पोहोचला. मंगळवारी सर्वाधिक वीज मागणी विक्रमी 201.65  GW वर पोहोचली. 7 जुलै 2021 रोजी ते 200.53 GW होते. गुरुवारी विजेची कमाल मागणी 204.65 GW च्या विक्रमी उच्चांकावर होती आणि शुक्रवारी 207.11 GW च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. बुधवारी ही मागणी 200.65 GW होती.

भारतातील वीज संकटाची कहाणी पाच वर्षे जुनी आहे

देशातील अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी वीज संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील विजेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. आपण सर्वांनी मिळून यावर लवकरच तोडगा काढावा. आत्तापर्यंत आम्ही दिल्लीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मॅनेज होतो. या समस्येवर तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

संपूर्ण देशात कोळशाची तीव्र टंचाई असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रेल्वे रेकचा अभाव आणि कोळशाच्या पुरवठ्यातील प्रचंड तुटवडा हे याचे सर्वात मोठे कारण आहे. कोळशाच्या या तीव्र टंचाईमुळे देशभरातील सर्व वीज प्रकल्पांना वीज निर्मिती बाबत अडचणी येत आहेत. कारण, वीज साठवून ठेवता येत नाही, वीजनिर्मिती केंद्रांमध्ये दररोज वीज निर्माण होते. त्यामुळे विजेच्या बॅकअपसाठी ते बनवणाऱ्या इंधनाचा बॅकअप घेणे आवश्यक आहे. सध्या हे इंधन कोळसा आहे, ज्याचा पुरवठा देशभरात कमी झाला आहे.

CCL कोणाला जबाबदार धरते?

सीसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'कोळसा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. जिथे आधी ट्रेनमध्ये 450 रेक होते, आता फक्त 405 आहेत. तर त्यांची संख्या वाढायला हवी होती, मात्र नेमके उलटे घडत आहे. आता हे रॅक कमी झाले आहेत.

विजेची मागणी किती टक्क्यांनी वाढली

सन 2017-18 पासून देशातील विजेचे संकट काही महिन्यांपासून गंभीर होत आहे. या काळात पीक अवरची मागणी २४ टक्क्यांनी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कालावधीत पीक अवरची मागणी 1.64 लाख मेगावॅटवरून दोन लाख मेगावॅटपर्यंत वाढली आहे, परंतु या काळात देशातील वीजनिर्मिती 1308 अब्ज युनिट्सवरून केवळ 1320 अब्ज युनिटपर्यंत वाढली आहे.

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेच्या घराबाहेर पोलिस तैनात; उपायुक्तांनी सांगितलं राज'कारण'
Twisha Sharma Case: त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय, पुन्हा होणार पोस्टमार्टम, समर्थ सिंहला वाचवणाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा इशारा
त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय, पुन्हा होणार पोस्टमार्टम, समर्थ सिंहला वाचवणाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा इशारा
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश
अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्माचा मृतदेह जिथं सापडला त्याच ठिकाणचा फोटो समोर; मेकअप करतानाचा शेवटचा व्हिडिओही सापडला, दुसऱ्यांदा शवविच्छेदनाचा आदेश

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
Share Market : 37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
Embed widget