एक्स्प्लोर

अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?

तब्बल 13 वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अखेरची जाहीर सभा घेतली होती.

नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांनी जनतेला अखेरचं संबोधित कधी केलं होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं कारण वाजपेयी गेल्या एक-दोन नाही, तर आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. तब्बल 13 वर्षांपूर्वी वाजपेयींनी अखेरची जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे ही सभा मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झाली होती.
एप्रिल 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण दिलं होतं. हे भाषणही फार अल्पकाळात त्यांनी आटोपतं घेतलं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचं अटलजी म्हणाले होते. यापुढे निवडणुका न लढवण्याची घोषणाही यावेळी वाजपेयींनी केली होती.
अटल बिहारी वाजपेयी 2005 मध्ये लखनौमधून लोकसभेचे खासदार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लोकसभेच्या कामकाजात नियमितपणे सहभागी होत नव्हते.
2007 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी वाजपेयी व्हिलचेअरवरुन गेले होते. त्याच वर्षी त्यांनी नागपुरात रेशीमबागेत संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 2009 मध्ये खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी निवडणूक लढवली नाही.
मार्च 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अटलजींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा एकही फोटो समोर आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget