एक्स्प्लोर

अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?

तब्बल 13 वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये अखेरची जाहीर सभा घेतली होती.

नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांनी जनतेला अखेरचं संबोधित कधी केलं होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं कारण वाजपेयी गेल्या एक-दोन नाही, तर आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. तब्बल 13 वर्षांपूर्वी वाजपेयींनी अखेरची जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे ही सभा मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झाली होती.
एप्रिल 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण दिलं होतं. हे भाषणही फार अल्पकाळात त्यांनी आटोपतं घेतलं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचं अटलजी म्हणाले होते. यापुढे निवडणुका न लढवण्याची घोषणाही यावेळी वाजपेयींनी केली होती.
अटल बिहारी वाजपेयी 2005 मध्ये लखनौमधून लोकसभेचे खासदार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लोकसभेच्या कामकाजात नियमितपणे सहभागी होत नव्हते.
2007 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी वाजपेयी व्हिलचेअरवरुन गेले होते. त्याच वर्षी त्यांनी नागपुरात रेशीमबागेत संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 2009 मध्ये खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी निवडणूक लढवली नाही.
मार्च 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अटलजींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा एकही फोटो समोर आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
तुम्हाला UPSC करायचीय? पहिल्याच प्रयत्नात कसं यशस्वी व्हायचं? 23 व्या वर्षी पहिल्याच परीक्षेत IPS झालेल्या अधिकाऱ्यानं सांगितला कानमंत्र
तुम्हाला UPSC करायचीय? पहिल्याच प्रयत्नात कसं यशस्वी व्हायचं? 23 व्या वर्षी पहिल्याच परीक्षेत IPS झालेल्या अधिकाऱ्यानं सांगितला कानमंत्र

व्हिडीओ

Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
हॉटेल रूममध्ये सापडला ब्युटिशियनचा मृतदेह, ती आल्यानंतर एक व्यवसायिक आला अन्...., 40 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on MPSC Paper Leak: एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
एमपीएससी पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध, रोहित पवारांचा धक्कादायक आरोप
Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
Embed widget