एक्स्प्लोर

Telangana Lockdown : तेलंगणात 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला; निर्बंध कायम, प्रशासनाचे निर्देश

Lockdown Extended in Telangana : तेलंगणा सरकारनं यापूर्वी 11 मे रोजी दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर 12 मेपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा लॉकडाऊन 30 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

Lockdown Extended in Telangana : तेलंगणामध्ये कोरोना व्हायरस महामारीच्या (COVID Pandemic in Telangana) प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यााठी राज्य सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता तेलंगणात 30 मेपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. आधी तेलंगणा सरकारनं 22 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. यामध्ये दररोज सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नागरिकांना अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. 

तेलंगणातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी, मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन लावण्यावर निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात करण्यात आली. 

याव्यतिरिक्त कृषी आणि यासंबंधित क्षेत्रांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांशी (Essential Services) निगडीत क्षेत्रांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आलं होतं. जसं औषध कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, औषध वितरक आणि औषधांची दुकानं, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या चिकित्सकीय आणि आरोग्य सेवांशी निगडीत व्यक्तींना लॉकडाऊनमधून वगळण्यात आलं आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. 

तेलंगणातील मंत्रिमंडळानं कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा अध्यक्षांची  एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा सरकारनं यापूर्वी 11 मे रोजी दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर 12 मेपासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमध्येही नागरिकांना सकाळी चार तासांसाठी अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. 

महत्त्वाची बाब म्हणजे, तेलंगणामध्ये काल (मंगळवारी) संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत कोरोनाचे 3,982 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 5,186 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच राज्यात आता एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या 5,36,766 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 3,012 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 4,85,644 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget