एक्स्प्लोर

Aadhar Card लिंक नसल्याने तीन कोटी रेशन कार्ड रद्द प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर

आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक नसल्याने केंद्र सरकारने तीन कोटी रेशन कार्ड (ration cards) रद्द केले होते. या संबंधित एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र आणि सर्व राज्यांकडून चार आठवड्यात उत्तर मागितलं आहे.

नवी दिल्ली : रेशन कार्ड केवळ आधार कार्डशी लिंक नसल्याचं कारण सांगून केंद्र सरकारने देशातील जवळपास तीन कोटी रेशन कार्ड रद्द केली आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सर्व राज्यांकडून चार आठवड्यात उत्तर मागितलं आहे. 

झारखंडमध्ये राहणाऱ्या कोइली देवी नावाच्या महिलेने सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली असून त्यामध्ये देशभरात असे तीन कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत असा आरोप केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गरीबांना उपासमारीच्या संकटाला सामोरं जावं लागतंय असाही आरोप त्यामध्ये केला आहे. 

सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती एस. बोपन्ना, न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या खंडपीठाने सुरुवातील संबंधित याचिकेवर सुनावणी करण्याचं टाळलं होतं. परंतु वरिष्ठ अधिवक्ता कॉलिन गोन्साल्वेस यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचं सागितलं आणि त्यावर सुनावणी करण्याचा आग्रह धरला. आदिवासी भागात इंटरनेटच्या अभावामुळे आधार कार्डचे वितरण आणि रेशन कार्डचे लिंकिंग होऊ शकले नाही असंही त्यांनी सांगितलं. यामुळे अनेकांचे रेशन कार्ड रद्द झाले आणि गरीबांना उपासमारीला सामोरं जावं लागलं.

या याचिकेवर आपलं मत व्यक्त करताना केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी या आरोपांचं खंडण केलं आहे. त्यांनी सांगितलं की अन्न सुरक्षा ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर त्या व्यतिरिक्त कागदपत्रे जमा केल्यास या योजनेचा लाभ मिळतो. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की देशात कोणालाही अन्नापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. 

दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण खरोखरच गंभीर असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस काढून या प्रकरणी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारने आपले मत चार आठवड्यात मांडावं असा आदेश दिला आहे. 


संबंधित बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
Navdurga 2025 : शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
Ajit Pawar on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
Navdurga 2025 : शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
Ajit Pawar on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
Subhash Jadhav passes away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड सुभाष जाधव यांचे निधन; चळवळीतील लढवय्या तारा हरपला
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड सुभाष जाधव यांचे निधन; चळवळीतील लढवय्या तारा हरपला
'मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडेंच्या दौडमध्ये गेले असतील त्यामुळे' मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटलांमध्ये रंगला कलगीतुरा!
'मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडेंच्या दौडमध्ये गेले असतील त्यामुळे' मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटलांमध्ये रंगला कलगीतुरा!
मराठवाड्यातील पुरात लोकशाही वाहून गेली, निम्मे मंत्रीमंडळ कामचोर आणि बिनकामाचे, फडणवीस आणि त्यांच्या दोन उपटसुंभांनी विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही; संजय राऊतांचा घणाघात
मराठवाड्यातील पुरात लोकशाही वाहून गेली, निम्मे मंत्रीमंडळ कामचोर आणि बिनकामाचे, फडणवीस आणि त्यांच्या दोन उपटसुंभांनी विरोधी पक्षनेता मिळू दिला नाही; संजय राऊतांचा घणाघात
PMRDA: पीएमआरडीएचा विकास आराखडा अखेर रद्द; 'त्या' 23 गावांचा डीपी तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे?
पीएमआरडीएचा विकास आराखडा अखेर रद्द; 'त्या' 23 गावांचा डीपी तयार करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेकडे?
Embed widget