एक्स्प्लोर

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान 41 वर्षांनी आमनेसामने. टीम इंडियाचा स्पर्धेत अजिंक्य प्रवास कायम, पाकिस्तानवर सलग दोन विजय.

 

India vs Pakistan Asia Cup 2025 Final: आशिया कप 2025 चा अंतिम सामना (India vs Pakistan Asia Cup 2025 Final) आज (28 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीत हे दोन्ही संघ 41 वर्षांनी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचा वरचष्मा आहे. टीम इंडियाने  या स्पर्धेत कोणत्याही संघाकडून एकही सामना गमावलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर खिळल्या आहेत. दोन्ही संघांमधील आशिया कप सामन्यादरम्यान मैदानावरील घडामोडी सुद्धा चर्चेत आहेत. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुकीच्या शैलीत बॅटने आनंद साजरा केला. हरिस रौफनेही चिथावणीखोर हावभाव केले. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीनंतर पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे बराच वाद रंगला असून तो अजूनही शमलेला नाही. 

 

भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही (Team India vs Pakistan rivalry)

आता, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने अंतिम सामन्यापूर्वी स्पष्ट केले आहे की तो त्याच्या खेळाडूंना भारताविरुद्ध त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखणार नाही, परंतु कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची खात्री करावी. उत्साह दाखवणे महत्वाचे असल्याचे तो म्हणाला. सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सलमान आघा म्हणाला की, "प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण आपल्या वेगवान गोलंदाजांना त्यांचा उत्साह दाखवण्यापासून रोखले तर काय उरते? मी कोणालाही थांबवणार नाही, फक्त एकच अट आहे की कोणताही अनादर होणार नाही."

हात मिळवण्याची परंपरा (coin toss handshake controversy) 

पाकिस्तानी कर्णधाराने जुन्या काळाची आठवण करून दिली की हस्तांदोलन ही क्रिकेटमध्ये चांगली परंपरा आहे. मागील सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा उल्लेख केला. सलमान म्हणाला, "मी 2007 मध्ये अंडर-16 स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून, मी कधीही दोन संघांना सामन्यानंतर हस्तांदोलन न करताना पाहिले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कितीही वाईट असले तरी आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले."

मागील पराभवातून धडे (Asia Cup 2025 final news) 

सलमान आगाने कबूल केले की त्यांच्या संघाने या स्पर्धेत भारताविरुद्ध पहिले दोन सामने त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे गमावले. ते म्हणाले की भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही भारतापेक्षा जास्त चुका केल्या. ही वस्तुस्थिती आहे.

आशिया कपमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव (IND vs PAK 2025 highlights)

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सात विकेट्सने जिंकला. कुलदीप यादवला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना सहा विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget